Friday, July 31, 2020
राजकीय पक्षांच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाचा वापर होवू देणार नाही: विक्रम ढोणे
राजकीय पक्षांच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाचा वापर होवू देणार नाही: विक्रम ढोणे
सांगली : धनगर आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही हा प्रश्न विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही, हा निर्धार समाजाने केल्याचे धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.
सहा वर्षापुर्वी ( 2014 साली) देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येवून धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते.
तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपल्या प्रचारसभांत घेतला होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवर
धनगर समाजाने विश्वास ठेवला, मात्र प्रत्यक्षात समाजाचा विश्वासघात झाला. नियोजनबद्धरित्या फसवणूक करण्यात आली. म्हणून
फडणवीस यांनी बारामतीत आश्वासन दिलेला 29 जुलै हा दिवस 'आत्मचिंतन दिवस' म्हणून पाळण्याचे आवाहन धनगर विवेक जाग्रती
अभियानाच्यावतीने करण्यात आले होते.
धनगर आरक्षणाच्या नावाखाली फक्त व्होटबँक पॉलिटिक्स सुरू आहे. भाजपने तर पंधरा वर्षापासून फसवणुकीची मालिका सुरू ठेवली आहे.
अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदीपर्यंत अनेक भाजप नेत्यांनी धनगर आरक्षणावर मेळावे भरवले, मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही, हे
वास्तव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर समाजाला संभ्रमित करून ठेवणारे नेते तयार केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात उच्च
न्यायालयात दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रात धनगरांच्या बाजूचे काही नाही, मात्र फडणवीसांचे हस्तक चुकीची माहिती देत आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपसोबत आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. सद्या मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असतानाही त्यांनी भाजपसारखेच धोरण घेतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आरक्षणाचे लेखी आश्वासन दिले होते. बहुतेक सर्व पक्षांनी धनगर समाजाचा वापर करून घेतला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांबद्दल आत्मचिंतन करून पुढील दिशा ठरवण्यासाठी 29 जुलैला सोशल मिडीयावर व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरात चर्चा, संवाद घडल्याचे ढोणे यांनी सांगितले.
ढोणे म्हणाले की, समाजातील युवक वर्गात जाग्रती येवू लागली आहे. नेते बोलले काय आणि केले काय, याचा विचार समाज करू लागला
आहे. राजकीय डावपेच समजून घेवू लागला आहे. यासंबंधाने अनेकांनी आपली मते सोशल मिडीयावर व्यक्त केली आहेत. कोल्हापूरपासून
नागपूरपर्यतच्या लोकांनी याप्रश्नी फोनवर चर्चा केली आहे. 'सर्वच पक्षांनी समाजाची फसवणूक केली आहे. आता त्यांना भुलायचे नाही' असा
निर्धार यानिमित्ताने समाजातील सुशिक्षीतांनी केलेला आहे. प्रस्थापित पक्ष पाहिजे तेव्हा धनगर आरक्षणाचा विषय बाहेर काढतात आणि
नको असेल तेव्हा त्याकडे पाहतही नाहीत, हे वास्तव आहे. यापार्श्वभुमीवर राजकीय पक्ष हा प्रश्न त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू
शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही हा प्रश्न विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही.
गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांनी धनगर समाजाला वेळोवेळी
एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र नियोजनबद्ध फसवणूक केली. त्यांच्याशिवाय इतर नेत्यांनीही आजवर समाजाची फसवणूक
केली आहे. फसवणूक करणारे सर्वजण नामानिराळे झाले आहेत, मात्र धनगर समाज हा प्रश्न विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, हा
निर्धारही समाजाने केल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.
Friday, July 24, 2020
शब्दांची देणगी लाभलेला कवी बाबासाहेब कोकरे
कवी बाबासाहेब कोकरे यांना शब्दांची देणगी आहे - प्रा. दादाराम साळुंखे
दुष्काळाच्या झळा सोसत सोसत त्यातून शब्दांचे हिरवेगार मळे फुलविणारे बाबासाहेब कोकरे यांना शब्दांची देणगी आहे. त्यांच्या कवितेतून चौफेर विषय आले आहेत. अनेक अंगांना स्पर्श करता करता त्यांनी श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या अंतःकरणात हात घातला आहे. समाज आणि समाजातील दुःखं, दारिद्र्य, अज्ञान यांनी पिचलेली माणसे यांच्यात या कविता आशावाद निर्माण करतात. शेतकरी असून ही पाण्याअभावी मेंढराच्या मागे फिरता फिरता जगाचा अनुभव घेणारा कवी. प्रत्येक कवितेतून डोकावताना दिसतो. दुष्काळ आहे म्हणून तो निराश नाही. तो म्हणतो -
'सामना करतो दुष्काळाशी '
बोलणं दमदार पण ठळक आहे.'
कणखर, कष्टाळू माणदेशी माणूस ' हीच आमची ओळख आहे.'
सगळ्या कविता कवीच्या हृदयात दुःख असले तरी कवी नर्मविनोदी शैलीत मांडतांना दिसतो. हसता हसता श्रोत्यांना त्यांचे फटके मनावर आघात करून विचार करण्यास भाग पाडतात. कवितेच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला माणदेशी माणूस मोडून पडणारा नव्हे तर उभा राहणारा सर्वांना जोडणारा आहे. हे दाखवून देण्यासाठी ' शब्दांचे फटकारे' घेऊन निघाला आहे. एक दिवस हेच फटकारे सर्वांना संस्कार देणारे ठरणार आहेत.
-प्रा. दादाराम साळुंखे
(प्रेरणादायी वक्ते आणि लेखक)
Tuesday, July 21, 2020
HC reserves order on plea for 50% OBC quota in All India Quota medical seats
HC reserves order on plea for 50% OBC quota in All India Quota medical seats
The Madras High Court on Friday reserved its verdict on cases filed by a host of political parties, individual politicians and the State government, seeking 50% reservation for Other Backward Classes (OBCs) in medical and dental seats surrendered to the All India Quota (AIQ) every year, as per a judgment passed by the Supreme court in 1986.
Chief Justice Amreshwar Pratap Sahi and Justice Senthilkumar Ramamoorthy decided to deliver their verdict on July 27 after hearing arguments advanced by Advocate General Vijay Narayan for the State government, senior counsel P. Wilson for the DMK and AR.L. Sundaresan for the AIADMK.
Senior counsel A. Thiyagarajan and advocates K. Balu and Kabilan Manoharan also made their submissions on behalf of the Dravidar Kazhagam, PMK and the Naam Tamilar Katchi respectively. CPI(M), CPI and MDMK too had filed cases.
Mr. Wilson told the court that it was one of the rare occasions “when the entire Tamil Nadu had come together against the Centre”. He said almost all political parties in were voicing their concerns together because the cause involved the issue of rightful reservations to OBCs.
The A-G told the court the AIQ was basically a creation of the Supreme Court judgment passed in September 1986. Till then, all seats in State government medical and dental colleges were filled up only with local residents of the respective States. Disagreeing with such practice, the Supreme Court had ordered creation of AIQ
Accordingly, State governments began surrendering 15% of medical and dental seats in undergraduate studies and 25% of postgraduate seats to the AIQ, every year, so that candidates across the country could compete for them. The number of postgraduate seats to be surrendered was increased from 25% to 50% in 2005.
In 2007, the Supreme Court also ordered the reserving of 15% of seats in the AIQ for Scheduled Castes and 7.5% for Scheduled Tribes. However, OBCs were not given any reservations.
A case seeking reservations for OBCs is still pending in the apex court, though the State government is providing as high 50% reservation to OBCs in State quota seats.
Pointing out that the State government determined quota depending on population, the A-G said that the population of Scheduled Castes in the State was 18% as per the last census and hence they were given 18% reservations. Similarly, the 1.25% of Scheduled Tribe population was given 1% reservation, thereby reserving a total of 69% of seats for various caste groups.
A similar pattern should be followed by the Centre too for the seats surrendered by the State government to the AIQ, without imposing a rider that the total reservation should not exceed 50% of seats available under the quota, he said. The A-G claimed that Only then would OBC students from the State be able to get seats under AIQ, the A-G said.
However, Additional Solicitor General R. Shankaranarayanan and advocate V.P. Raman representing the Medical Council of India said that reservations in AIQ should not be allowed to exceed 50%. Meritorious candidates would otherwise suffer, they said.
“What will happen if reservations in Tamil Nadu is increased from 69% to 90% in Tamil Nadu depending on the population? The meritorious candidates will be at a loss and that was never the intention of the Supreme Court, ever since it created the AIQ,” the ASG said. The ASG also said that OBCs from different States could compete for the seats under AIQ. In such circumstances, the petitioners might question the genuineness of their community status and claim that they are not OBCs at all, he added.
मध्य प्रदेश में 14 फीसद से ज्यादा ओबीसी आरक्षण पर हाई कोर्ट की रोक कायम
मध्य प्रदेश में 14 फीसद से ज्यादा ओबीसी आरक्षण पर हाई कोर्ट की रोक कायम
मध्य प्रदेश हाई कोर्ट ने अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के लिए 14 फीसद से अधिक आरक्षण पर पूर्व में लगाई गई रोक बरकरार रखी है। जबलपुर स्थित मुख्य पीठ के प्रशासनिक न्यायाधीश संजय यादव व जस्टिस बीके श्रीवास्तव की युगलपीठ ने राज्य शासन को इस शर्त पर शिक्षक चयन प्रक्रिया जारी रखने की अनुमति दी है कि इस प्रक्रिया को अंतिम रूप नहीं दिया जाएगा। मामले की अगली सुनवाई 18 अगस्त को होगी। जबलपुर निवासी छात्रा आकांक्षा दुबे व अन्य ने मप्र सरकार के आठ मार्च 2019 को जारी संशोधन अध्यादेश को हाई कोर्ट में चुनौती दी है। इसमें कहा गया कि संशोधन के कारण प्रदेश में ओबीसी आरक्षण 14 से बढ़कर 27 फीसद हो गया है। इससे कुल आरक्षण का प्रतिशत 50 से बढ़कर 63 हो गया है, जबकि सुप्रीम कोर्ट के निर्देशों के तहत किसी भी सूरत में 50 प्रतिशत से अधिक आरक्षण लागू नहीं किया जा सकता।राजस्थान निवासी शांतिलाल जोशी सहित पांच छात्रों ने एक अन्य याचिका में कहा कि 28 अगस्त 2018 को मप्र सरकार ने 15,000 उच्च माध्यमिक स्कूल शिक्षकों के लिए विज्ञापन प्रकाशित कर भर्ती परीक्षा कराई। 20 जनवरी 2020 को इस संबंध में सरकार ने इन पदों पर भी 27 फीसद ओबीसी आरक्षण लागू करने की नियम निर्देशिका जारी कर दी। याचिकाकर्ताओं के वकीलों ने दलील दी कि भर्ती प्रक्रिया 2018 में आरंभ हुई, लेकिन राज्य सरकार ने 2019 का अध्यादेश इसमें लागू किया। यह अनुचित है।
2019 में हाई कोर्ट स्थगित कर चुकी है आदेश
अधिवक्ता आदित्य संघी ने सुनवाई के दौरान दलील दी कि मप्र हाइ कोर्ट ओबीसी आरक्षण 14 फीसद से बढ़ाकर 27 फीसद करने का आदेश 2019 में स्थगित कर चुकी है। इसलिए किसी भी सरकारी भर्ती या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया में 14 प्रतिशत से अधिक ओबीसी आरक्षण नहीं दिया जा सकता।
मेडिकल प्रवेश पर लगाई थी रोक
19 मार्च 2019 को कोर्ट ने मेडिकल कॉलेजों में प्रवेश में 14 फीसद से अधिक ओबीसी आरक्षण पर रोक लगा दी थी। इसी आदेश को बरकरार रखते हुए कोर्ट ने 28 जनवरी को एमपीपीएससी की करीब 400 भर्तियों में भी ओबीसी आरक्षण बढ़ाने पर अंतरिम रोक लगा दी थी। आदेश वापस लेने का आग्रह हाई कोर्ट ने नहीं माना उक्त आदेश को वापस लेने के सरकार के आग्रह को सोमवार को हाई कोर्ट ने स्वीकार नहीं किया। राज्य सरकार की ओर से उप-महाधिवक्ता आशीष आनंद बर्नाड ने पक्ष रखा। सुनवाई के बाद कोर्ट ने राज्य सरकार को इस शर्त पर उक्त भर्ती प्रक्रिया जारी रखने के निर्देश दे दिए कि चयन प्रक्रिया को हाई कोर्ट में याचिका लंबित रहने तक अंतिम रूप नहीं दिया जाएगा।
Shepherd from Karnataka builds 14 ponds on barren hill, turns his village green
Shepherd from Karnataka builds 14 ponds on barren hill, turns his village green
Eighty-two-year-old shepherd Kaamegowda may be illiterate, but he has been able to do what most so-called educated and environmentally conscious persons only wish they had done. He is credited with greening an entire hillside at Daasanadoddi village in Malavalli taluk of Mandya district, an effort that took him four decades and culminated in 14 ponds being developed and maintained by him. These ponds are filled with water all year round — even during the scorching summers.
It was about 40 years ago when he realised that the almost barren Kundinibetta hill next to his village had sparse shrubs with almost no greenery. While taking his flock of sheep grazing on the hillside, he saw animals and birds stressed from lack of a watering holes on the hill. Whatever water the hill received through rain, only flowed down its slopes. It hardly retained any water and what little remained either evaporated or got absorbed into the ground.
Kamegowda has built 14 ponds on the barren Kundinibetta hill in Malavalli taluk of Mandya district. |
That’s when this 2017 Basavashri awardee hit upon an idea: Why not develop a pond to provide animals and birds a watering hole? It started from there, although he doesn’t remember the precise date, but estimates that, so far, he has spent nothing less than Rs 10-15 lakh in designing, developing and maintaining the 14 ponds, some named after his grandchildren. Almost all the money is from various awards he has won throughout his life.
When The New Indian Express visited his haven — a half-complete house on a two-acre land — the hill presented itself in lush green attire, thanks to the 14 ponds, linked by a waterway that ensures when the upper ponds on the hill are filled, the surplus water flows into the ponds below.
Kaamegowda underwent an eye operation a couple of weeks ago, and the doctors have advised him not to step out for fear of contracting an infection. But this is what he has to say: “I close my eyes and come out; I know every inch here. If a drunkard is advised not to drink, will he stop drinking? I too have an addiction.
The trigger
The idea to design, develop and maintain hillside ponds was triggered by observing animals and birds struggling on the Kundinibetta hill due to lack of water. Today, he has built 14 fairly large ponds on the hill, turning it into a green abode.
Green deeds earn him ‘Madman’ tag
So passionate and addicted to looking after his 14 ponds is this 82-year-old Kaamegowda of Daasanadoddi in Malavalli Taluk of Mandya district that people in his village and his relatives started calling him a “madman”. For the last 40 years, almost everyday between 5 am and 9 am, he has dug ponds, and grazed sheep from 9 am to 7 pm. “Sometimes, I used to go to the hillock to dig a pond during night with lamp or also on a full moon day,’’ he tells TNIE when the reporter visited his home on Friday.
Meanwhile, the villagers called him “madman”. But that did not deter his spirit, which saw a barren hillside of Kundinibetta near his village turn into lush green slopes. His eccentric ways saw many of his relatives break off from him. “After I started digging ponds and spending all my savings on them, I started losing my relatives. But the trees, ponds, birds and animals became my relatives. Some made fun of me ... some opposed me for using government land. But I did not stop. I can challenge anyone! Wherever I take up 5-6 ft of digging, there will be water which will not dry up … even during summers.”
It all started 40 years ago. To begin with, he sold a couple of his sheep and purchased a shovel, spade, pickaxe, and other tools to dig a pond so that animals and birds easily got water to survive. He started digging the land and the first one was done at Daasanadoddi, taking more than six months. Later, with his little savings, he hired workers who helped him to dig other ponds. All his 14 ponds are interlinked.
“Once the pond at the top is filled, water flows to the next pond located at a lower altitude,” Kaamegowda, who has never gone to school says with pride. Kaamegowda also tests soil quality before taking up digging.
He has made narrow pathways to reach each of these ponds. There are rocks in between, which host Kaamegowda’s painted quotes on nature, blended with philosophy. He visits all the 14 ponds daily. “Do you eat only one day and starve the entire year? I cannot dig a pond a day and ignore them the rest of the year,” he adds.
He has given his grandchildren’s name to these ponds. He even brought grass from outside to grow them on the hillock, so that soil moisture remains and trees remain green. Kaamegowda has never taken a loan.“I have spent more than `10 to 15 lakh for the ponds, mainly cash from Basavashree and other awards where they gave me cash. I spent this money only on maintaining the ponds. I have two acres of land ... if I did not spend money on ponds, I would have made a few more acres and a better house,” he says.
This octogenarian, who is addicted to constructing and maintaining hillside ponds, only has two acres of land for his children, but 14 ponds that have helped the flora and fauna and the people of his village, 15 km from Malavalli taluk of Mandya district. The Kundinibetta — which has now become Kundurubetta — is a small hillock located in the village and a part of the hill is in the neighbouring Panathalli village. Of the 14 ponds, nine are in his village while five are in Panathalli.
“If I give my children, grandchildren money, it will be spent and they’ll become bankrupt. Instead, if I give them these ponds that has water throughout the year, they will be the richest,’’ says Kamegowda, who resides in a small incomplete house.“When some people give me cash for my personal use, I will say yes, and like a drunkard who spends all that money on liquor, I spend the money on the ponds. It is an addiction!’’ he says.
Monday, July 20, 2020
आईच्या जातीच्या दाखल्या वरून मुलीस दाखला; न्यायालयाचा क्रांत्तीकारी निर्णय
आईच्या जातीच्या दाखल्या वरून मुलीस दाखला; न्यायालयाचा क्रांत्तीकारी निर्णय : अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
मुबई उच्य न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आईच्या जातीवरून मुलीस जात प्रमाण पत्र देण्यासाठी सरकारला आदेश दिले .या निर्णयाचे परिवर्तनवादी व महिला संघटनानी जोरात स्वागत करायला पाहिजे होते परन्तु या संघटनानाही या निर्णयाचे महत्व कळले असे दिसत नाही.हे प्रकरण असे की,अमरावती महसूल विभागात राहणाऱ्या नुपूर या हलबा जातीच्या मुलीस जातीच्या प्रमाण पत्रा साठी अर्ज करतांना वडिलांच्या जातीचे पुरावे अर्थात वडिलाचे जातीचे प्रमाण पत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याची गरज होती परन्तु तिच्या आई वडिलांचे आपसात वाद असल्याने ते विभक्त राहतात. नुपूर आपल्या आईसोबतराहते.
मुलीस दाखला मिळू नये अशा क्रूर भावनेने विभक्त राहणाऱ्या वडिलांनी आपला जातीचा दाखला व कोणताही जातीचा पुरावा असलेले दस्तऐवज देण्यासाठी नकार दिला.त्यामुळे नूपुर समोर दाखला मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत तिने आईच्या जातीचे प्रमाण पत्र व इतर दस्तऐवज दाखल करून जातीच्या दाखल्या साठी अमरावती उपविभागीय अधिकाऱ्यां कडे अर्ज केला.
वडिलांच्या जातीचे पुरावे दिले नाही म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज नामंजूर केला म्हणून तिने उच्यन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.माननीय मुंबई उच्य न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुपूरला आईच्या जातीच्या दस्तऐवजाच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे शासनाला निर्देश दिले
.२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान लागू झाले .संविधानाच्या अनुच्छेद १५ नुसार स्त्री पुरुषांना समान हक्क दिले.परन्तु गेल्या ६८ वर्षा त पहिल्यांदा असा निर्णय दिला म्हणून हा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय आहे.
या निर्णयाचा फायदा नुपूर सारख्या अनेक मुलांना होईल.
संविधानाच्या तत्वा नुसार स्त्री पुरुष समानता लागू केली परंतु वास्तविक जीवनात पावलोपावली विषमता दिसते.
संविधान हे सर्व कायद्याचे सरसेनापती आहे .इतर कायदे सेनापतीच्या आदेशानुसार लागू व्हावेत तेव्हाच समतेचे कलम अमलात येईल .
सिंधू संस्कृतीच्या काळात या देशात मातृसत्ताक पद्धती होती तेव्हा स्त्रियांना सन्मानीत दर्जा होता परंतु नंतर आर्य भारतात आले त्यांनी पितृसत्ताक पद्धती लागू केली .त्यानंतर मनुस्मृतीने तर महिलांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला व पुरुषसत्ताक पद्धतीला
बळकटी अली.
दवाखान्यात लहान बाळ जन्मल्यापासून वडिलांचे नाव विचारले जाते पण जन्मदात्या आईचे नाव कुणी विचारीत नाही.दवाखान्यात तिला केवळ एक पेशंट (रूग्ण)म्हणून ओळखले जाते.
मुलांना वडिलांचे नाव आपोआप लावले जाते पण आईचे नाव लावून बदल केला तर सरकारच्या राजपत्रात ते जाहीर करावे लागते .जागोजागी हे राजपत्र दाखवावे लागते व आईचे नाव लावणाऱ्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो.कुणी व्यक्ती आईचे नाव लावू शकतो ही कल्पनाच लोकांना करवत नाही. शासकीय अधिकारी, कर्मचारी सुद्धा अशा अर्जदाराकडे संशयाने बघतात.
जातीचा दाखला, जन्माचा दाखला किंवा रहिवासी दाखला असो वडिलांचा पुरावा लागतो
आईच्या पुराव्या ला महत्व नाही.असे कसे हे
कायदे ?महिला हे मुकाट्याने का सहन करतात ?
न्यायालयाने निर्णय दिला त्या प्रकरणात शासकीय अधिकारी आईच्या जातीहून दाखला देतीलच .दुसरे प्रकरण गेले तर नियमावर बोट ठेवून अडवणूक होइल. त्या साठी या बाबतीत अस्तित्वात असलेले नियम व कायदे यात सुधारणा केली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात जातीचे प्रमाण पत्र देण्यासाठी जो कायदा आहे त्याचे नाव "अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जाती,इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्गीय व्यक्तीला जातीचे प्रमाण पत्र देणे व पडताळणी करणे अधिनियम २००१"
या कायद्यातील तरतुदी नुसार जातीचे प्रमाण पत्र मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो.नेटच्या पोर्टल वर अर्ज उपलब्ध आहे.त्यात आईच्या जातीचा पुरावा व तिच्या वंशावळीचा पुरावा या साठी योग्य ती सुधारणा पोर्टल मध्ये केली पाहिजे.
मातृसत्ताक पध्दती मध्ये आईचे नाव मुलांच्या नावा सोबत लावण्याची राजघराण्यात सुद्धा प्रथा होती.महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती करणारे सातवाहन राजे त्यापैकी राजा गौतमीपुत्र सातकर्णी हे गौतमी असेआईचे नाव लावायचे .
स्त्री स्वातंत्र्या साठी चळवळ करणाऱ्या संघटनांनी आईचे महत्व कागदोपत्री वाढविण्यासाठी सरकार ला मागणी केली पाहिजे.केंद्र व राज्य सरकारने कोणतीही माहिती भरून घेतांना आई किंवा वडील यांचे नाव विचारावे .ज्याला जे आवडते ते नाव धारण करेल.कोणत्याही दाखल्या साठी आई किंवा वडील दोघांपैकी एकाचा पुरावा स्वीकृत करावा केवळ वडिलांचा नाही.केवळ मंगळसूत्र न घालणे व कुंकु न लावणे व पतीने स्वयंपाक करून देणे म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे.कायद्याने स्त्रियाना महत्व दिले पाहिजे.पुरुष निर्भरता नसावी .
आईचा सन्मान वाढला तर स्त्रीमुक्ती होईल.हे पक्के लक्षात घ्यावे.
समाजात स्वतःच्या मुलांनाही छळणारे पुरूष आहेत ही वस्तुस्थिती आहे .पती पत्नीच्या भांडणात मुलं जर पत्नीकडे राहत असतील तर त्याला जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाण पत्र मिळू नये म्हणून पती आपले जातीचे पुरावे असलेले दस्तऐवज देत नसेल व तर पत्नी व मुलां सोबत केलेले हे दुष्ट कृत्य आहे. ही क्रूरता आहे. मुबई उच्यन्यायालयाच्या नागपूर खडपीठाने दोन प्रकरणात वडील जातीचे पुरावे देत नाही म्हणून आईच्या जातीवरून जातीचे प्रमाण पत्र देण्याचे आदेश दिलेते प्रकरण असे
1 अचल भारती बडवाईक वि डिस्ट्रिक्ट कास्ट scrutiny समिति,नागपूर्
WP no 4905/2018
निकाल दिनांक 8 एप्रिल 2019
2 नुपूर प्रशांत अचल वि.शेंडूल्ड ट्राइब कास्ट scrutiny समिती,अमरावतीwp 1737/2018 निकाल दिनांक 8 जुलै 2019.
या दोन निकालावरून सरकारने शासन परिपत्रक काढून अशा मुलांना आईच्या जातीच्या दाखल्यावरून जातीचा दाखला देणाची कायदेशीर तरतूद करावी व मुलांना संविधानिक हक्क मिळवून द्यावे.
आईच्या दाखल्यावरून मुलांना जातीचा दाखला मिळावा या साठीचे अडथळे दूर करावेत.
ज्या मुलांना वडिलांनी दुर्लक्षित केले त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीही आपले दाखले दिले नाही त्या आई जवळ राहणाऱ्या मुलांना आईच्या दाखल्यावरून जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे .
दोन प्रकरणात मुंबई उच्य न्यायालयाने आईच्या दाखल्यावरून मुलींना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे. कायद्याच्या योग्य तरतुदी अभावी आईच्या दाखल्यावरून प्रमाण पत्र मिळण्यासाठी आईला फार त्रास सहन करावा लागतो . कायद्यानेच अडथळे उभे करून ठेवले आहे.ते असे ,
जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला आहे त्याला "अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती जमती, मागासवर्गीय व विशेष प्रवर्ग यांना जातीचे प्रमाणपत्र देणे विनिमय" अधिनियम 2000 असे म्हणतात.
या कायद्याच्या कलम 4 (2) (क)(1)(2)(3)मध्ये असे लिहले आहे की दाखल्या साठी अर्ज करणाऱ्याच्या वडिलाचा किंवा वडिलांच्या नातेवाईकांचा जन्म नोंद वही उतारा , शाळेचा प्रवेश रजिस्टर नोंद उतारा,प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला अर्जा सोबत असावा इत्यादी.
वरील कलम 4 (2)क(1)(2)(3) मध्ये आईचा उल्लेख नाही.
अर्जदाराने वडील किंवा आईच्या असे शब्द वरील तरतुदी मध्ये पाहिजे.
अर्जदाराने वडील किंवा आई यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे शाळा प्रवेश नोंद उतारा ,जन्म नोंद व ही उतारा द्यावा अशी वरील कायद्यात सरकारने दुरुस्ती केली पाहिजे.
मूळ अडथळा या तरतुदी चा आहे तो दूर झाला तर आईच्या जातीच्या दाखल्यावरून मुलांना जात प्रमाणपत्र व पडताळणी पत्र सुध्दा मिळू शकेल .या साठी महाराष्ट्र विधान सभेने कलम 4 (2)(क)(1)(2)(3)मध्ये तातडीने दुरुस्ती केली पाहिजे .
संविधानात कलम 15 नुसार स्त्री पुरुष समान समजले आहे .परन्तु वरील कायद्याच्या तरतुदी मध्ये समता नाही .ही विषमता सरकारने नष्ट करून महिलांना व वंचित मुलांना न्याय दिला पाहिजे.
माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी त्यांची कालकथीत आई पुष्पा बाई वैद्य ला हा लेख समर्पित केला आहे.
Monday, July 13, 2020
जतमधील 'त्या' पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा
जतमधील 'त्या' पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा : विक्रम ढोणे
पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळातील प्रकरणे; ढोणेंचे 17 जुलैपासून आमरण उपोषण
जत (सांगली) : लॉकडाऊनच्या काळात जत तालुक्यातील राहूल दत्तात्रय काळे, कस्तुरी लक्ष्मण शिवणकर, म्हाळाप्पा शिवाजी मासाळ, महांतेश रामगोंडा पाटील, तुषार संभाजी शिंदे या पाचजणांच्या संशयित मृत्यूची प्रकरणे पोलिसांनी दडपलेली आहेत. हे सर्व लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्या दुर्बल असल्याने पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळात आरोपींना वाचवण्यासाठी तपास केला गेला आहे. त्यामुळे यातील सत्य बाहेर यावे म्हणून याप्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) मार्फत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात ढोणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिस दलाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे, मात्र जत तालुक्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून संशयास्पद मृत्यू दडपण्याचे गुन्हेगारी कारस्थान केले गेले आहे. जत तालुका मागास असल्याचा फायदा घेवून संबंधितांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या आहेत. पैसे असतील तर केलेले खून पचवता येतात, हा संदेश या प्रकरणांतून गेला आहे. पीडित पाचही कुटुंबे गरीब आहेत, ते पोलिस प्रशासन आणि त्यांच्या दलालांच्या दबावाखाली आहेत. संबंधित सर्वजण प्रकरणे रफा दफा केल्याच्या आनंदात आहेत. यापरिस्थितीत पाडित कुटुंबांना आताच न्याय मिळाला नाहीतर कधीच मिळणार नाही. म्हणून पोलिस दलालील वाईट प्रवृत्तींचा बिमोड होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पाचही मृत्यूंची सीआयडीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी 17 जुलैपासून जत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार आहे, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.
दि. १७ जून 2020 रोजी रात्री राहुल दत्तात्रय काळे (वय 30, रा. मेंढपाळनगर जत) यांचा जत पोलिस स्टेशनच्या पाठीमागे संशयित मृत्यू झाला. या घटनेसंबंधाने राहुल काळे यांच्या पत्नी, आई फिर्याद देत होते, मात्र ती घेतली गेली नाही. राहूल यांचा मृत्यू मारहाणीत झाला असे त्यांचे सांगणे होते, तसेच त्यांचा काही लोकांवर संशय होता, मात्र पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. उलट नातेवाईकांना दमबाजी केली. तपासापुर्वीच राहूल यांचा मृत्यू झाडावरून पडून झाल्याचे रामदास शेळके सांगत होते. मृत्यू झाडावरून पडून झाल्याची माहिती त्यांनीच प्रसिद्धी माध्यमांना दिली. वैद्यकिय अधिकाऱ्यांचा अहवाल येण्यापुर्वीच पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी प्रकरणातील गांभिर्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत राहूल काळे यांच्यासोबत असलेल्या दोन मित्रांचे ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल झाले. राहूल यांच्या मृत्यूवेळी या तिघांनाही मारहाण झाली, असे ते सांगतात. तरीही हे प्रकरण दड़पून टाकण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनाही पोलिसांनी दमबाजी केली आहे. जत शहरात मारहाणीतून मृत्यू झाल्याची चर्चा असताना, कुटुंबिय फिर्याद देत असताना गुन्हा नोंदवला गेलेला नाही. प्रकरण दडपण्यासाठीच सर्वकाही सुरू आहे.
कस्तुरी लक्ष्मण शिवणकर (वय 45, रा. खोजनवाडी, ता. जत) यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात वृत्तपत्रांत 20 मे रोजी बातम्या आलेल्या आहेत. कस्तुरी लक्ष्मण शिवणकर ज्या समाजातून येतात त्या समाजात प्रेत जमिनीत पुरतात. मात्र त्यांचे प्रेत जाळण्यात आले आहे. मात्र या प्रकरणातही काही कारवाई झालेली नाही. हा मृतदेह ज्या पद्धतीने जाळण्यात आला तो प्रकारच संशयाला पुष्टी देणारा आहे, मात्र प्रकरण मिटवण्यासाठी तपास रंगवण्यात आला आहे.
म्हाळाप्पा शिवाजी मासाळ (वय 27, रा. साळमगेवाडी, ता. जत) यांच्या आत्महत्येची बातमी 14 जून रोजीच्या वृत्तपत्रांत आलेली आहे. परंतु ही आत्महत्या नसून हत्याच आहे अशी गावामध्ये चर्चा आहे. या कुटुंबाच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेवून प्रकरण मिटवले गेले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत जिल्हा पोलिस प्रमुख यांनाही निनावी पत्रव्यवहार झाला असल्याचे समजते. मात्र पुढे तपास झालेला नाही. महांतेश रामगोंडा पाटील (वय 27, रा. बिळूर ता. जत) यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची बातमी 26 जून रोजी आलेली आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांनी दडपून टाकले आहे. ज्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला, त्यांच्याकडून याचा खरा तपास होणे शक्य नाही. विविध मार्गाचा अवलंब करून हे प्रकरण दडपून टाकण्यात आले आहे. तुषार संभाजी शिंदे (वय 16, रा. हिवरे ता. जत) यांचा जिलेटीनमध्ये स्फोट होऊन मृत्यू झाला आहे. 21 मार्च 2020 रोजी घडलेले हे प्रकरण तडजोड करून मिटवण्यात आलेले आहे. याची पोलिस स्टेशनला नोंदही घेण्यात आलेली नाही.
या पाचही प्रकरणांत निष्पक्षपातीपणे तपास होणे आवश्यक आहे. हा तपास सीआयडीमार्फत (राज्य गुन्हे अन्वेशन विभाग) व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी 17 जुलै 2020 पासून 'उपविभागीय अधिकारी जत' यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहे. तरी तातडीने निर्णय करावा, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.
गडरिया समाज के लोगों ने सीएम का जताया आभार
गडरिया समाज के लोगों ने सीएम का जताया आभार
करनालघरौंडा विधानसभा क्षेत्र के गडरिया समाज के लोगों ने विधायक हरविन्द्र कल्याण की अध्यक्षता में शनिवार को करनाल के लोक निर्माण विभाग के विश्राम गृह में जाकर गडरिया समाज को प्रदेश में पिछड़ा वर्ग से निकालकर अनुसूचित जाति वर्ग में शामिल करने पर मुख्यमंत्री का आभार व्यक्त किया।
मुख्यमंत्री ने कहा कि यह गडरिया समाज की कई वर्षों पुरानी मांग थी, जिसे किसी भी सरकार ने पूरा नहीं किया था। भाजपा सरकार ने गडरिया समाज की सुध ली और इस समाज को अनुसूचित जाति का दर्जा देकर सम्मान किया है। गडरिया समाज के लोगों ने कहा कि यह समाज मुख्यमंत्री का सदा आभारी रहेगा।
पाल महासभा ने शिक्षा मंत्री का मुंह कराया मीठा
जगाधरी में शिक्षा मंत्री का मुंह मीठा कराते पाल महासभा के पदाधिकारी।
जगाधरी : प्रदेश सरकार द्वारा गडरिया समुदाय को पिछड़ा वर्ग से निकालकर अनुसूचित जाति में शामिल करने से इस समाज के लोगों में खुशी की लहर दौड़ गई। इन्होंने हरियाणा के मुख्यमंत्री मनोहर लाल, शिक्षा मंत्री चौ. कंवरपाल गुर्जर आदि का आभार जताया है। बृहस्पतिवार शाम को पाल महासभा के पदाधिकारी जगाधरी में हरियाणा के शिक्षा एवं वन मंत्री चौ. कंवरपाल गुर्जर से मिले। महासभा के प्रदेश उपाध्यक्ष ओमपाल आदि ने मंत्री जी को मिठाई खिलाकर इनका आभार जताया। इस अवसर पर जगदीश भंगेडा, नरेशपाल, राजेंद्र पाल, जगदीश देवधर, रणबीर सरपंच, कर्मचंद सरपंच,नकलीराम, बिक्रम पाल, संजीव भीलपुरा, मोनू देवधर, डा. दीपचंद, रणजीत मुजाफत, मोनू
हरियाणा में पाल गडरिया जाति को मिला SC का दर्जा
हरियाणा में पाल गडरिया जाति को मिला SC का दर्जा, नोटिफिकेशन जारी
हरियाणा में गडरिया समाज को अनुसूचित जाति वर्ग में शामिल कर लिया गया है और सरकार ने इसकी अधिसूचना भी जारी कर दी है। इस संबंध में मुख्यमंत्री ने काफी समय पहले घोषणा की थी लेकिन अधिसूचना जारी नहीं हो सकी थी। समाज के लोग कई मंचों पर सरकार से इस संबंध में अधिसूचना जारी करने की मांग कर चुके थे।
अब अधिसूचना जारी होने से इस वर्ग को अनुसूचित जाति का लाभ मिलने का रास्ता साफ हो गया है। फतेहाबाद में घुमन्तु, अर्ध घुमन्तु एवं विमुक्त जाति सम्मेलन में मुख्यमंत्री मनोहर लाल ने अपने दूसरे कार्यकाल में गड़रिया समाज को एससी वर्ग के लाभ देने के वादा किया था। अब अधिसूचना जारी होने के साथ ही गड़रिया समाज मे खुशी की लहर दौड़ गई है।
Saturday, July 11, 2020
धनगर समाज के लिए आहिल्याबाई के नाम पर आवास योजना
धनगर समाज के लिए आहिल्याबाई के नाम पर आवास योजना
राज्य में घुमंतू जनजाति क प्रवर्ग के धनगर समाज के लिए आवास बनाने की योजना को अहिल्यादेवी होलकर आवास योजना नाम दिया गया है। गुरुवार को राज्य के अन्य पिछड़ा बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार ने यह जानकारी दी। वडेट्टीवार ने कहा कि अहिल्यादेवी लोकप्रिय, उदार, मेहनती, सुधारवादी, कुशल और न्यायप्रिय शासक थीं। उन्होंने घाट, कुएं, मंदिर और धर्मशालाओं का निर्माण किया। सर्वधर्म समभाव के सौहार्द को कायम रखते हुए महिलाओं का सम्मान बढ़ाने का प्रयास किया। उन्होंने वस्त्रोद्योग, कुटीर उद्योग को गति देने का काम किया। इसलिए सरकार ने आवास योजना को उनका नाम देने का फैसला किया है।
Sunday, July 5, 2020
प्रधानमंत्री 'नरेंद्र मोदी'वर महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती वरून 'कुमार सुशील' यांचा निशाणा
प्रधानमंत्री 'नरेंद्र मोदी'वर महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती वरून 'कुमार सुशील' यांचा निशाणा
म्हसवड / आबासो पुकळे
दि. ३१ मे रोजी देशभरात महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रार्दूभाव असल्याने देशभरात लॉकडाऊन होता. त्यामुळे देशात कोठेही अहिल्याबाई होळकर जयंतीचा मोठा कार्यक्रम झाला नाही. प्रधानमंत्री यांच्या 'मन कि बात' कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करावे, याबद्दल रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र व्यवहार केला होता. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्याबाई होळकर यांचा 'मन कि बात' कार्यक्रमात साधा उल्लेखही केला नाही. उलटपक्षी सोशल मीडिया वरून 'महाराणी अहिल्याबाई होळकर' यांना साधी आदरांजलीही वाहिली नाही. यावरून रासपचे राष्ट्रीय महासचिव 'कुमार सुशील' यांनी समाज माध्यमांत प्रधानमंत्री 'नरेंद्र मोदी' यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कुमार सुशील यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अशा प्रधानमंत्रीचे नाव सांगा, कि जो सर्वांच्या जयंतीला आदरांजली वाहतो, परंतु अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीची आठवण राहत नाही." 'कुमार सुशील' यांच्या पोस्टवर वाचकांनी प्रतिक्रिया देताना 'नरेंद्र मोदी' यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
'कुमार सुशील' यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संवाद साधला. श्री. सुशील म्हणाले, अहिल्याबाई होळकर आमच्या आई आहेत. इंदौर, महेश्वर येथे अहिल्याबाईचे राज्य असताना राज्याबाहेर काशी, रामेश्वर, सोमनाथ, नाशिक, केदारनाथ येथे मंदिर बांधले. आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या 'विदेश नीती'चे जगभर कौतुक केले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना कर्नाटकातील 'शेफर्ड केरे कामेगौडा' यांचे नाव आठवते, मात्र ज्यांचे कर्तृत्व मोठे आहे अशा आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेता येत नाही. पूर्वीच्या लोकांनी आमचा इतिहास चुकीचा मांडला तर आता आमचा इतिहास संपविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मी असा एक प्रश्न केला आहे की, सर्वांचे जयंतीला नाव घेतो, मात्र अहिल्याबाईंचे नाव घेत नाही असा प्रधानमंत्री कोण आहे? लोकांनी मोदीजींचे नाव घेतले आहे. यातले खरे- खोटे काय हे पत्रकारांनी, लोकांनी ठरवावे.
Saturday, July 4, 2020
पुकळेवाडी ता- माण येथे महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा
दि. ३ जुलै २०२० रोजी पुकळेवाडी ता- माण येथे महाराष्ट्रीयन बेंदूर सण साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधवांनी हा सण साजरा केला. बैलाची खांदे मळणी, पुरण पोळीचा नैवद्य, मंदिर प्रदिक्षणा आदी पार पडले. परिसरातील विविध गावात आज बेंदूर साजरा होत आहे. मात्र आषाढी एकादशी नंतर त्रयोदशी दिवशी परंपरेने बेंदूर सण साजरा करण्याची रूढ समाजमान्य आहे, त्यामुळे दिनदर्शिकेनुसार बेंदूर साजरा न करता, परंपरेने चालत आलेल्या रूढी नुसार पुकळेवाडी येथे काल बेंदूर साजरा केला.
व्हिडिओ साठी पुकळेवाडी बेंदूर येथे क्लिक करा
Friday, July 3, 2020
माता से जगदर्शन, पिता से पहचान
माता से जगदर्शन, पिता से पहचान
"29 जून 2017 के दिन पिता का वरदहस्त हमारे सर से चला गया. उनके 3 रे स्मृतिस्मरण दिवस पर माता से जगदर्शन, पिता से पहचान इन शब्दोँ के साथ पिताजी को विनम्र अभिवादन करते हुये स्टेटस पर उनकी फोटो रखी थी. महाराष्ट्रा, कर्नाटका, उत्तर प्रदेश, दिल्ली तथा पुरे देशसे उसे स्वीकार किये जाने के मेसेज मिले".
-सिद्धप्पा अक्कीसागर( २ जुलै २०२०)
माता से जगदर्शन और पिता से पहचान मिलती है. माता - पिता के बिना हमारा अस्तित्व ही नही है. मैं सिद्धप्पा, पिता - लक्ष्मण, माता - गंगुबाई. अक्कीसागर हमारे परिवार का नाम और पहचान भी है. 29 जून 2017 के दिन पिता का वरदहस्त हमारे सर से चला गया. उनके 3 रे स्मृतिस्मरण दिवस पर माता से जगदर्शन, पिता से पहचान इन शब्दोँ के साथ पिताजी को विनम्र अभिवादन करते हुये स्टेटस पर उनकी फोटो रखी थी. महाराष्ट्रा, कर्नाटका, उत्तर प्रदेश, दिल्ली तथा पुरे देशसे उसे स्वीकार किये जाने के मेसेज मिले. कल आषाडी एकादशी का दिन - पंढरपुर विट्ठल का दिन था. भागवत धर्म कि परंपरा ईश्वर निर्गुण – निराकार है. ये जाणती है. लेकीन संत परम्परा ने विट्ठल को एकेश्वर सगुण – साकार को माना. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर ने ज्ञानयोग बताया. सावता माली आदी संतो ने भक्ती योग के साथ कर्मयोग बताया. संत तुकाराम तो वेद तो कोही हमसे जाने ऐंसा कहते थे. ब्रह्मचारी को परमार्थ आसान है. घर - प्रपंच चलाते संत तुकाराम ने विट्ठल को पाया था, परमार्थ किया था. संत तुकाराम शिष्य छत्रपति शिवाजी राजयोगी थे. कल पंढरपुर जाकर कानडा - कर्नाटकू विट्ठल की पूजा महाराष्ट्र सरकार की ओर से, शासन तथा जनता कि ओरसे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ने पूजा की. देश की जनता जनार्दन को अन्नदान देके परमार्थ करनेवाले महाराष्ट्र, कर्नाटकु, आंध्र- तेलंगाना और गोवा से आये हुये किसानोंने कल के आषाढ़ी एकादशी के दिन विट्ठल दर्शन पाकर इशप्राप्ति का सुख पाया. इस महान परम्परा से चलती आयी, आषाडी एकादशी के दिन कि आप सब को शुभ कामनाएँ.
हमारा गांव चंदरगी, तहसील रामदुर्ग, जिला बेलगाम कर्नाटक. मेरे दादाजी 7 भाई थे. उनकी 250 इकड जमीन थी, 2100 से जादा भेड थे. भेडपालक भाई भिमप्पा ने गुस्से मे आकर गांव में किसीकी हत्त्या की. सबसे बडे भाई उद्दप्पा और भिमप्पा पर कोर्ट मे केस चली. गाव के पटेल, कुलकर्णी और वकील ने मिलकर एकत्रित अक्कीसागर परिवार को लुटा. भेडपालक भिमप्पा को आजन्म कारावास हुवा, उसे अंदमान भेजा गया. बहोत सारी जमीन, जायदाद, नाम, शोहरत सब चल बसा. परिवार बदनाम हुवा. जब दादाओं भाई अलग हो रहे थे तब 2 गोणी अशर्फिया की गिनती हुयी थी.14 साल बाद भेडपालक भिमप्पा गांव आया. तबतक 2 दादाजी गुजर गये थे. मेरे दादाजी सिद्दप्पा अलग हुये. मेरे दादाजी सबसे छोटे, उनका ही नाम सिद्धप्पा मुझे दिया गया. मेरे दादाजी सिद्धप्पा और दादी सिद्धवा ने मेरे पिताजी लक्ष्मण को जन्म (1924 मे) जनम दिया. मेरे पिताजी बडे, उनको 2 भाई एक बहेन. बचपन मे मेरे दादाजी सिद्धप्पा और दादी सिद्धवा चल बसे. घर कि जिम्मेदारी पिताजी पर आयी. 14 – 15 साल के थे, पैर को बडी चोट लगी. अपने 2 छोटे भाई और बहेन को नौनीहाल छोडकर बेलगाम सिविल इस्पिताल पहुचे. मर्ज बडते गया, बीमार पिताजी को इस्पिताल के बाहर दूर रोड पर फेक दिया. रास्ते से जाते कर्नल बलबीर सिंग ने उठाया, पाला पोसा. घर – परिवार समाज से उब चुके पिताजी 8 साल गांव वापस नही गये. कर्नल बलबीर सिंग के साथ सिविल मिलिट्री में कार्यरत थे. 1947 मे भारत आझाद हुवा. खडकी अँम्यूनेशन फँक्टरी मे पिताजी को मजदूर कि नौकरी दिलाकर कर्नल बलबीर सिंग अपने मुल्क पंजाब मे चले गये. दोस्तसाथी पिताजी की शादी बात करने लगे. पिताजी को तब गांव याद आया. 1952 मे गांव वापस आये. बहेन गुजर चुकी थी. दोनो भाई अनाथ कि जिंदगी जी रहे थे. पिताजी ने वापस घर बसाया. बिरादरी के लोग शादी ब्याह के लिये कन्या देने तयार नही थे, इतना अक्कीसागर परिवार बदनाम हुवा था. हमारे गाव का कौजलगी परिवार तयार हुवा. बचपन में माता - पिता गुजरने के बाद उनके ही घर मेरे पिताजी नौकरी - काम किया करते थे. मंझले नाना के साथ मेरे पिताजी भेड़ पालन करते थे. मंझले नाना की बात को मानकर मेरे नाना उद्द्प्पा जो सबसे बड़े थे, उन्होंने (1954) अपनी बेटी गंगा का हाथ पिताजी के हाथ में दिया. 1956 में हमारा जन्म हुवा. मेरी जन्मभूमि खमरिया जबलपुर - मध्यप्रदेश. मातृ - पितृ भमि बेलगाम - कर्नाटक. और कर्मभूमि महाराष्ट्र. जबलपुरका जन्म, माता को हिंदीमें माँ बुलाता था. पुना के पवना नदी के किनारे बसे फुगेवाडी गांव में बचपन बिता. मारूती मंदिर में शालेय शिक्षा शुरू हुयी. पाठशाला का नाम ही जीवन शिक्षण मंदिर था. खडकी के आलेगांवकर हाईस्कूल में माध्यमिक शिक्षण हुवा. नेस वाडिया कॉलेज - पुणे कॅम्प से बीकॉम, (उम्र के 20 वे साल में ) और एमकॉम हुवा. पूर्ण निरक्षर दादाओं तथा नानाओं के परिवार से मै पहला मॅट्रिक, पहला ग्रैज्यूएट और मास्टर ग्रैज्यूएट भी. उसी वक्त मुंबई में बँक में नोकरी भी मिली. एमकॉम की डिग्री और रिझर्व बँक में नौकरी जुलै 1979 (उम् के 22वे साल में) मिली. दो साल के अंदर 15 मई 1981 में छोकरी मिली, शादी हुयी. फिर भी मै अशांत और परिवार मुझसे अस्वस्थ था. नौकरी मुंबई में घर पूना में. सवेरे 6 बजे सिंहगड एक्सप्रेस से कामपर जाता था और रात के 9 बजे डेक्कन क्विन से घर आता था. इस कार्यकाल मे 3 साल कामपर नही था. संपूर्ण सेवा कालमे 4 साल कामपर नही गया.
मेरी पत्नी सुनंदा. इसी साल 15 मई 2020 को हमारी शादी को 39 बरस पूरे हुये. माता - पिता ने जनम दिया. आप्त - परिवार ने संभाला. मित्र - दोस्तोंने साथ दिया. हम पती - पत्नी के जीवन मे दो फुल खिले. आगे चलकर नात - नातीन, इन दो फूलों से हमारा चमन और खिल उठा. 2016 के दिसम्बर में 37 साल 6 महीने नोकरी करके सेवामुक्त हुवा. उसको भी अब 3 साल हुये. मैंने एक स्वप्न देखा था, वो 2014 में पूरा हुवा. अपना नेता और अपना पक्ष ये वो स्वप्न था. सपना पूरा होने से कुछ समाज ऋण वापसी मै कर सका, इससे मैं समाधानी हूं. शादी के बाद भी मेरा शोध - बोध चालू था. 1984 में कांशीराम मिले. थोडा स्थिर हुवा, लेकिन शांत नही. वाचन - लिखना चालू था. मै 8 वी कक्षा में था, तब पढा था. Times of India समाचार पत्र में विश्व के एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण (बाल ठाकरे उनके विद्यार्थी) उनका ये वाक्य था. Your best art yet is to be drawn... इससे मेरा शोध निरंतर बना था. इसी कड़ी मे Those who can see invisible can do impossible... इस विचार वाक्यसे मुझे तंत्र मिला. कांशीराम जी 1984 में मिले और उसके दस साल बाद 30 जनवरी 1994 के दिन यशवंतसेना प्रमुख जानकर महादेव मुझे मिले. मुझे यशवंतसेना का महासचिव बनाया गया. यशवंत नायक मासिक का मैं कार्यकारी संपादक बना. प्रजा समाज को राजा समाज और वाचक समाज को लेखक समाज बनाने का लक्ष्य लेकर यशवंतसेना प्रमुख़ आणि यशवंत नायक संपादक महादेव जानकर के नेतृत्व में काम चालू किया. 2003 में राष्ट्रीय समाज पक्ष का जन्म हुवा. इस लंबे संघर्ष यात्रा को 14 जनवरी 2014 के दिन लक्ष्य की ओर बढने का रास्ता मिला. मकर संक्रात्री का दिन था. रासपा आणि महादेव जानकर के लिये वो सत्ता संक्रमण दिवस साबित हुवा. मा. महादेव जानकर इनके त्याग व कार्य ओर कार्यकर्ताओं के निष्ठा व कार्य के बलबूते राष्ट्रीय समाज पक्ष सत्ता मे भागीदार बना. मेरा स्वप्न पूरा हुवा.
इस कुरुक्षेत्र में महादेव जानकर और उनके कार्यकर्ता लढे. उनके कार्य को फल मिला. मेरा जमीनी कार्य कम था. मैने एक रोल किया. उसे मै रोल ऑफ इंटेलेक्चुअल क्लास कहुंगा. बुद्धीजीवी वर्ग से ये रोल अपेक्षित है. क्षमता तथा आवश्यकता के अनुसार मै उसे अंततक निभाते रहूँगा. सत्ता, सम्पत्ति और सन्मान के लिये सारा संघर्ष है. मा. महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष इन्होंने मिलकर मुझे दिया हुवा, राष्ट्रीय समाज पार्टी का राष्ट्रीय अध्यक्षपद मेरे लिये एक अनमोल भेट और सन्मान है. मेरे लिये सबसे बड़ी संपत्ति और पद है. जिस मंजिल को हमने लक्ष्य किया था, उस रास्तेपर अपना समाज - राष्ट्रीय समाज चल रहा है, ये मैं देख रहा हूँ. इसका मुझे सर्वाधिक समाधान है. इसके अलावा अब जो भी काम मुझसे होगा, उसे मैं बोनस समझूंगा. मै सिध्दप्पा. हम माता गंगुबाई, पिता लक्ष्मण, 6 बहने, पत्नी तथा एक पुत्र, एक कन्या आदि आप्त परिवार. हम सब अलग - अलग समाज; धनगर, ओबीसी, आदिवासी, दलित, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मुस्लीम, इसाई. सिख, बौद्ध, जैन. ज्यू आदि सब मिलकर बने भारतीय समाज को हम राष्ट्रीय समाज मानते है.
स्वप्न मेरा था. इच्छा और लगन मेरी थी. तो ये मेरा स्व-आर्थ होता. वो पुरा हुवा. जबलपूर सें फुगेवाडी, खडकी, पुणे, बेलगाम, मुंबई तक पहुंचा. सीधा रास्ता कभी चला नही. अपना खुद का रास्ता ढूंडा और चल पड़ा. इसलिए रास्ता टेडामेडा था, कठिनाईओं से भरा था. लेकिन अनेक नेक साथी मिले. सफर मुस्किल था, लेकिन सफल रहा. पाचवी कक्षा में जोशी मैडम ने स्नेह - प्रेम के साथ अंग्रेजी सिखाया. पुरंदरे सर ने गणित में प्रवीण किया. मित्र नितीन जुन्नरकर बहोत होशियार था, ब्राह्मण था, नितिन या मै स्कुल मे पहले - दूसरे नंबरपर रहते थे. नेस वाडिया कॅालेज के प्राचार्य नूलकर जी ने (ब्राह्मण) मानसिक - बौद्धिक के साथ आर्थिक सहयोग दिया. सर्व स्तर के, जाती – धर्म के मित्र थे. इस कारन सर्व-कोनी और सर्व-अंगीन चर्चा होती थी. इन सब से कुछ मिला, ये सब मेरे गुरु ही तो थे. यहाँ मुझे जीवन शिक्षण मिला. रिजर्व बँक तो मेरे लिये एक महाविद्यालय साबित हुवा. मेरे युग के महापुरुष कांशीराम मिले. महादेव जानकर नामका वनफुल मिला, बादमे वो बहुमोल रत्नफुल साबित हुवा. सफर एक मुकाम तक पंहुचा. (लेकिन पार्टी का सफर जारी है, मंजिल अभी बाकि है...) मुझे शांत करनेवाला एक सपना पूरा हुवा. इसका श्रेय मेरी पत्नी - सुनंदा को दूंगा. मेरे दो बच्चे पुत्र सुदर्शन आणि कन्या वृर्षाली को दूंगा. मेरे पत्नीने घर संभाला, बनाये रखा, हम दोनोंकी जिम्मेदारी अकेलीने निभाया. मैंने देखा - मेरा सपना पूरा हो पाया.
मेरे माता – पिताने मुझको लेकर कुछ सपने देखे होंगे. उसके लिये मै अपना वक्त दे नहीं सका. उसको लेकर एक दुःख मेरे अन्तर्मन में रहता है. मैं जो कुछ कर रहा हूँ, मेरी माता कभी समझ नहीं पायी. माँ को सिर्फ मेरी और मेरे परिवार की फ़िक्र थी. पिताजी ने मुझे कभी टोका नहीं. मेरी माता को वो अपनी तरह से और तरफ से शायद समझाते रहे. मेरे बेटे सुदर्शन की शादी वो देखना चाहते थे. वर्ष 2016 मेरे सेवाकाल का अंतिम वर्ष था. उसी वर्ष मेरे बेटे की शादी हुयी. मेरे पिताजी का तबका फोटो उनके 3 रे स्मरण दिवसपर मैंने स्टेटस में डाला था. पिताजी गुजर गये. माताजी कि छत्रछाया और आशीर्वाद अब भी मेरे- हमारे साथ है. आज जो कुछ भी हूँ, मेरे माता – पिता के बदौलत हूँ. मै अशांत क्यों था ? मै शिक्षित था. महात्मा फुले को पढा था. विद्या के अभाव में बहुसंख्यांक राष्ट्रीय समाज का अनर्थ हुवा और सत्ता के अभाव में सकल गुण प्रभावहीन होने की महात्मा फुले ने दी हुई शिक्षानीति को मै समझ चुका था. अनपढ़ होने और विद्या के अभाव में दादाओ ने जमीन, जायदाद, नाम, शोहरत खोया था, ये मैं ने जाना था. नानाजी गांव में सबसे अमिर थे. मामाओं में जमीन - जायदाद को लेकर कोर्ट, कचहरी हुयी. उनको भी जमीन, जायदाद और शान्ति खोते मैंने देखा था. पहिली कक्षा में था, प्रेजेंसी के वक्त मास्टर जी ने मुझे मांजरेकर करके पुकारा. घर आया; माताजी को पुछा. मेरा - हमारा नाम कया है. अनपढ़ माँ ने सही नाम – अक्कीसागर बताया. मेरे पिताजी मजदूर थे. अनपढ़ थे. नौकरी के रजिस्तरी में उनका गलत नाम लगा था. कोर्ट - वकालत करके उसे अक्कीसागर कराया. मेरे पिताजी लक्ष्मण ने अपना गांव छोड़ा. बेलगाम से चलते, देशभर घुमते, पूना - जबलपुर करते वापस पूना आये. अंत में गांव वापस आये. गांव में ही उनका इंतकाल हुवा. छटी कक्षा के बाद मै गाव में कभी हप्ताभर भी नही रह पाया था. 2016 में रिटायर होने के कारन मुझे 2017 के जून महीने में बीमार पिता की सेवा करने का मौका मिला था. मेरे सामने पिताजी ने जान छोड़ी. बहोत दुःख हुवा, लेकिन मेरे मन को थोडा सकुन मिला- राहत मिली. मेरे पिताजी ने गांव छोड़ा था. और उसके कारन मै यहाँ तक पंहुचा, कुछ कर पाया. ये सब लिखने और कहने का तात्पर्य "माता से जगदर्शन, पिता से पहचान" है, यही सत्य है. और इसके बिना सत्य और कया है...?
अभिव्यक्ति
कोशिश: मन से मन की ओर...
श्री. एस. एल. अक्कीसागर
संस्थापक अध्यक्ष, ऑल इंडिया रिझर्व बैंक ओ.बी.सी एम्पलॉइज वेलफेअर असोसीएशन
संस्थापक अध्यक्ष, रिजर्व बैंक एस.ई.बी.सी. / ओ.बी.सी एम्पलॉइज असोसीएशन मुंबई
कार्यकारी संपादक – विश्वाचा यशवंत नायक (29 सितम्बर 1994 से)
लेखक – सत्यशोधक दंडनायक - संत कनकदास (31 मई 2005)
सदस्य, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, दिल्ली
सदस्य, श्री कगिनेली महासंस्थान कनक गुरुपीठ, कर्नाटक
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (5 जनवरी 2018 से)
मो. :9969608338 ईमेल : sidsagar1956@gmail.com : मुंबई 02.07.20
(आज 2 जुलाई 2020, आज ही के दिन 41 साल पहले मैंने 1979 रिजर्व बैंक जॉइन की थी).
Wednesday, July 1, 2020
पडळकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात देवेंद्र फडणवीस- चंद्रकात पाटील यांची चौकशी करा
पडळकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात देवेंद्र फडणवीस- चंद्रकात पाटील यांची चौकशी करा
धनगर विवेक जाग्रती अभियान; कोल्हापूरचे IG डॉ. सुहास वारके यांच्याकडे तक्रार
सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर धनगर- मराठा समाजात तयार झालेल्या तणावामागे मोठे राजकीय षढयंत्र आहे. या प्रकरणात भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा स्पष्ट सहभाग दिसतो आहे. त्यामुळे पडळकरांबरोबर या दोन्ही नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे केली आहे.
आपल्या तक्रारीत विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे की, पडळकर यांनी 24 जून 2020 रोजी पंढरपूर, जि. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना 'शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे' असे वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे राज्यभरात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वक्तव्याच्या विरोधात आंदोलने झाली, हिंसक इशारे देण्यात आले. भावना दुखावतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भाषा सोशल मिडीयावर वापरण्यात आली. विशेषत: धनगर समाजाला उद्देशून चुकीच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढली. जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) व वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथील तरूणांमध्ये शिवीगाळ झाली. राज्यभरात धनगर व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झाली. त्यानंतर पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
संपुर्ण जग, देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक संकटाशी झुंजत असताना या वक्तव्यामुळे झालेला तणाव निश्चितच महाराष्ट्राला भुषणावह नाही. सर्व शासकीय यंत्रणा फिजीकल डिस्टन्सिंग राहावे म्हणून सर्वशक्ती पणाला लावत असताना दोन्ही बाजूच्या लोकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या पोलिस यंत्रणेवरही तणाव आला. राज्यात लागू असलेल्या एपिडेमिक एक्टचेही ठिकठिकाणी उल्लंघन झाले आहे. या सर्व प्रकरणाला पडळकर यांचे वक्तृत्व कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे. ज्या दिवशी पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, त्यादिवशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या वक्तव्याच्या चौकशीची घोषणा केलेली आहे. त्याला अनुसरून भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची चौकशी करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस- चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्यांनी त्यांचे समर्थन करणारी वक्तव्ये केली आहेत. 24 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना पडळकरांच्या भावना तीव्र आहेत, मात्र शब्द जपून वापरायला पाहिजेत, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यात पडळकरांच्या तीव्र भावनेला फडणवीसांनी आपली संमती दर्शवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी 25 जून आणि 27 जून असे दोनवेळा कोल्हापूर येथे पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मते मांडली आहेत. पडळकर समजूतदार आहेत, ते भावनेच्या भरात बोलले आहेत, असे म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच मला व देवेंद्र फडणवीसांना टोपण नावं (चंपा, टरबुज्या) कां ठेवतात, असे म्हणत पडळकरांचे वक्तव्य बरोबर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकरांनी फडणवीसांकडे भावनेच्या भरात बोलल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे हा विषय संपला आहे, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले आहे. वस्तुत: पडळकरांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केलेली नसताना चंद्रकांत पाटील हा विषय संपला, असे एकतर्फी जाहीर करतात. याचा अर्थ या संपुर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग आहे. भाजप नेत्यांवर टीका केली जाते म्हणून शरद पवारांवरील टीका बरोबर आहे, असे चंद्रकात पाटलांचे स्पष्ट मत दिसते आहे. 29 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका झाली तर त्यावेळी कां बोलले जात नाही, असा सवाल करून पडळकरांचे वक्तव्य बरोबर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे नाव घेवून तर फडणवीस हे चंद्रकांत पाटलांचे नाव घेवून पडळकरांच्या वादग्रस्त टिकेचे समर्थन करत आहेत. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या समर्थनार्थ आंदोलने केली आहेत. त्यावरून पडळकरांचे वक्तव्य हे भाजपचीच भुमिका असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ज्यादिवशी फडणवीस सोलापूर जिल्ह्यात होते, त्याचदिवशी पडळकरांनी सोलापूर जिल्हयात जावून वादग्रस्त वक्तव्या केले, त्यासंबंधाने फडणवीस व पडळकरांमध्ये झालेल्या संपर्काची चौकशी करण्यात यावी. पडळकर हे आमदार झाल्यापासून वाद होईल असेच वर्तन करत आहेत. त्यासंबंधीच्या बातम्या सांगली जिल्ह्यातील वर्तमान पत्रात, डिजीटल मिडीयात प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉकडाऊन असताना ते सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात फिरत आहेत. ते कर्नाटकातही जावून आले. ठिकठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आहेत. यानिमित्ताने पडळकरांनी नक्की काय काय केले, याची चौकशी होणे आवश्यक आहे. पडळकरांच्या तोंडून वक्तव्य करून घेवून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी धनगर- मराठा भांडण लावल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी पडळकरांचे बोलावते धनी हे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील बातम्या प्रिंट, डिजीटल मिडीयात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पडळकरांनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर झालेली आंदोलने यात देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग स्पष्ट दिसतो आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याचे षढयंत्र या पाठीमागे दिसत आहे. कोरोनाचे महायभंकर संकट असताना हा महाराष्ट्रद्रोही प्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याने वेसन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.
अखिल भारतीय खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतील विद्यार्थिनीचे यश
@Abaso Pukale
अखिल भारतीय खुल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतील विद्यार्थिनीचे यश
दिल्लीच्या श्री शितला माता शक्तीपीठ ट्रस्ट ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुली ऑनलाईन मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या खुशनाझ दादरेवाला हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
खुशनाझ हि मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस. एन. डी. टी.) महिला विद्यापीठाची विद्यार्थिनी असून ती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटू आहे.
खुशनाझने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेतला असून ती पारितोषिकांची मानकरीही ठरली आहे.
सदर बुद्धिबळ स्पर्धा www.lichess.org या संकेतस्थळावर खेळविण्यात आलेली होती. भारताच्या विविध भागातून ८५ महिला बुद्धिबळ खेळाडूंनी यात भाग घेतला होता.
लखनऊच्या किर्ती मिश्रा हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली खुशनाझ दादरेवाला हि मुंबईची एकमात्र बक्षीस विजेती होती.
एस.एन.डी.टी महिला विद्यापीठतर्फे विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते असे शारिरीक शिक्षण विभागाच्या संचलिका डॉ.श्रध्दा नाईक ह्यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या सर्व वैष्णव भक्तांना शुभेच्छ्या.
जाय जाय तूं पंढरी ।
होय होय वारकरी ।।
सांडोनिया वाळवंट।
काय इच्छिसी वैकुंठ।।
खांद्या पताकांचे भार।
तुळसीमाळा आणि अबीर।।
साधुसंताच्या दाटणी।
तुका जाय लोटांगणी ।।
आषाढी एकादशीच्या सर्व वैष्णव भक्तांना शुभेच्छ्या.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छ्युक : आबासो पुकळे व पुकळे परिवार.
लोणंद नगरीमध्ये "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर" यांच्या स्मारका समोर टिपलेला माऊलींच्या रथाचा सुंदर फोटो
सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर लोणंद नगरीमध्ये "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर" यांच्या स्मारका समोर टिपलेला माऊलींच्या रथाचा सुंदर फोटो.
गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांची भडक वक्तव्ये : विक्रम ढोणे
गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये ; धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांची टीका
@Abaso Pukaleबारामती : गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक पॉलिटिक्समधून समाजाचे शोषण सुरू असल्याचे नमूद करून ढोणे म्हणाले, पडळकर यांचे सामाजिक नेतृत्व ही सूज आहे. पडळकरांनी सहा महिने सभांमधून समाजाच्या भावना भडकावल्या आणि स्वत:चा स्वार्थ साधताच कथित आंदोलन गुंडाळले. देवेंद्र फडणवीस- चंद्रकांत पाटील यांच्या सोयीसाठी आणि स्वत:च्या आमदारकीसाठी समाजाशी गद्दारी केली. या गद्दार व्यक्तीचे नेतृत्व समाजावर थोपवण्याचे प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे.
पडळकर हे या दोन्ही नेत्यांचे प्यादे आहे, हे यापुर्वीच स्पष्ट झाले आहे. पडळकरांना भाजपकडून आमदारकी मिऴावी म्हणून त्यांनी कथित आंदोलन सुरू केले होते. स्टेजवरून भाजपला शिव्या घालण्याची भाषा करताना प्रत्यक्षात फडणवीस- पाटलांशी ऑफरची चर्चा करत होते. लोकसभेच्या निवडणुकीअगोदर पडळकरांनी महाड ते मुंबई आंदोलन जाहीर केले. सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, सर्टिफिकेट नाही मिळाले तर आम्ही भाजपचे सरकार पाडणार, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात पडळकर समाजाला वाऱ्यावर सोडून स्वत:च्या आमदारकीची तजवीज करून परत आले. येताना देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देवून आले. त्यानंतर काही दिवसांतच चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना दिलेल्या ऑफरबाबत सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले होते. पुढे तसेच घडले. मॅनेज पडळकरांना भाजपने पक्षात घेतले आणि आमदार केले. पडळकर हे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या डोक्यातील एजेंडा हा फडणवीस- चंद्रकांत पाटलांचा आहे. धनगर समाजाचा नाही. त्यामुळे आमदारकीला महिना होण्याच्या आत त्यांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत. अशा वक्तव्यामुळे जातीजातीत तणाव निर्माण करून समाजाला मूळ मुद्यापासून बाजूला नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एसटी आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन पाळले नाही. 'टिस'सारख्या संस्था नेमून सर्वे करण्याचे नाटक केले. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयातील केसमध्ये दाखल केलेल्या एफिडेव्हिटसंबंधी समाजाला खोटी माहिती दिली. 'धनगर आणि धनग़ड एकच आहेत' असे एफिडेव्हिट दिल्याचे पडळकर सांगत आहेत, मात्र तशी वस्तुस्थिती नाही. ही फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी धनगर आरक्षणाचे क्रमांक एकचे विरोधक मधुकर पिचड यांना आदर्श नेते म्हणून भाजपात घेतले. हे सर्व करणाऱ्या फडणवीसांना गॉडगिफ्ट म्हणणे, ही पडळकरांची मोठी गद्दारी आहे. या एफिडिव्हेटची वासलात लागून लवकरच समाजाला वस्तुस्थिती कळेल. पण सर्व प्रमुख पक्षांना एफिडेव्हिटचे कारण देण्याची संधी मिळाली आहे. सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्या एफिडेव्हिटचे पालुपद लावले आहे. कोणताच पक्ष हा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भातील बरीचशी घाण पडळकर यांनी करून ठेवली आहे.
पडळकरांची ही गद्दारी समजून घेवून बारामतीच्या धनगर समाजाने विधानसभा निवडणुकीला जो धडा शिकवला त्याचे कौतुक आहे. महाजनादेशाचा दावा करणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाचा राज्यात सर्वाधिक मतांनी बारामतीत पराभव केला. डिपॉझिट जप्त केले, शिवाय भाजपचे 30 हजार मतदान घटवून दाखवले. यानिमित्ताने बारामतीच्या धनगर समाजाने राज्याला चांगला संदेश दिल्याचे ढोणे म्हणाले.
आता आरक्षणासंबंधाने धनगर समाज सावध झाला असतानाच भाजपने पडळकरांच्या तोंडातून वादग्रस्त वक्तव्य घडवून आणले. कोरोनाविरूद्ध सर्वजण लढत असताना, शेकडो लोकांचे जीव जात असताना पडळकरांना घाणेरडे पक्षीय राजकारण सुचते आहे. हा प्रकार मोठ्या षढयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी फडणवीस- चंद्रकांत पाटलांची चमचेगिरी करण्यासाठी हे विधान केले आहे. धनगर समाजाला भडकविण्याचा त्यापाठीमागे उद्देश आहे. भावनिक झालेला समाज भाजप आणि पडळकरांनी केलेली गद्दारी विसरून जाईल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे भाजपच्या षढयंत्राला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.
एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनीची लोकसहभागातून पर्यावरण सेवा
कु. विजया गवळी ह्या विद्यार्थिनीने आदिवासी बांधवांना एकत्र करुन सुमारे विविध प्रकारच्या 30 प्रजतींचे केले वृक्षारोपण
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या पोचाडे गावातील एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या समाजकार्य विभागात शिकत असलेल्या कु. विजया गवळी ह्या विद्यार्थिनीने तिच्या गावातील आदिवासी बांधवांना एकत्र करुन सुमारे विविध प्रकारच्या 30 प्रजतींचे वृक्षारोपण करून एक वस्ती पातळीवर कार्य करण्यचा वस्तुपाठ घालुन दिला आहे.
सध्या लॉकडाउन च्या काळात समाजकार्य अभ्यास्क्रमात समुदाय संघटन ह्या विषयातून वस्ती पातळीवर कसे कार्य करायचे हे विजया गवळी शिकली होती परंतु तिच्यातील सामजिक कार्यकर्ता तिला स्वस्थ बसू देत नव्हता आणि ह्या सामजिक उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. ह्या सामजिक उपक्रमात क्षेत्रकार्य पर्यवेक्षक श्री. रत्नाकर खैरे ह्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
समाजकार्य अभ्यास क्रमाचे वैशिष्ट म्हणजे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी तसेच संवेदनशील विषयांवर अभ्यास करुन उपाय योजना करणे आणि विभागा तर्फे विद्यर्थिनिंना सतत प्रोत्साहन दिले जाते असे विभागप्रमुख प्रा. डॉ. आशा पाटील यांनी व्यक्त केले.
शिक्षक नव्हे पालक : श्री. एन. टी. पाटील सर
विद्यार्थ्यांशी नाळ जोडलेला शिक्षक नव्हे पालक : श्री. एन. टी. पाटील सर
@Abaso Pukale सन- २०२० च्या सुरवात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात हवेतील थंडी संपून मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते न लागते तोच 'कोरोना' या महामारीच्या साथीने भारतासह जग भीतीच्या छायेत आले. एप्रिल, मे महिन्याचा काळ टाळेबंदीत लोटला. चैत्र, वैशाखाचे ऊन्ह संपवून पावसाळ्याचे अर्थात नवीन शैक्षणिक वर्षाचे दिवस सुरु आहेत. पण महामारीच्या साथीने विद्यार्थी- पालक संभ्रमात आहेत. शाळा कधी चालू होणार ? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असतानाच आज दि. ३० जून २०२० रोजी 'सांगरूळ शिक्षण संस्था' संचलित 'न्यू इंग्लिश स्कूल कोगे' तालुका करवीर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एन. टी. पाटील सर शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहेत. म्हणून थोडेसे श्री. पाटील सरांविषयी....
'जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी देत जावे' !
'शहाणे करून सोडावे सकळ जन'!!
या समर्थ रामदास स्वामी यांच्या काव्य पंक्तीप्रमाणे सरांनी खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशात राहून ज्ञानदान केले. परंतु सरांनी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षकाचे नाते न ठेवता पालकाप्रमाणे हरएक विद्यार्थ्यांशी आपुलकीची नाळ जोडणाचा प्रयत्न केलेला आहे.
सरांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' पोर्ले तर्फ ठाणे तालुका पन्हाळा येथे २ वर्षे सेवा, 'सांगरूळ शिक्षण संस्थे'मध्ये सलग ३३ वर्षे सेवा, असे जवळपास तीन तप ज्ञानदानाचे कार्य अंखडपणे केले.
सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप पाठीवर मारून प्रोत्साहन देणारे शिक्षकाचे नाव आहे श्री एन. टी. पाटील सर. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशाप्रकारचे सरांचे जीवन आहे. कोणत्याही प्रसिद्धीचा, पुरस्काराचा हव्यास नाही. आदर्श शिक्षकांचे गुणसमुचय असणारे सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे श्री. एन. टी. पाटील सर होय. पालक, समाज यांच्याशी अनुबंध सरांनी जपलेला आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रभाव सरांच्या वर आहे. म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन आज सरांचा जीवन प्रवास चालू आहे.
सर एक उत्तम प्रशासक आहेत. अतिशय सेवाभावी वृत्तीने काम, आपल्या कामावर निष्ठा, अध्यापनाची आवड, शाळेत नियमित वेळेवर हजर राहणे, अतिमहत्त्वाच्या प्रसंगीच रजा घेणे, वेळेच्या बाहेर जाऊन काम, सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणे, सर्वांच्या मनाचा आदर राखणे, शांत व संयमी स्वभाव अशी सरांचे अनेक भाव वैशिष्ट्य आहेत. पुढील आयुष्यात सरांना उत्तम आरोग्य मिळो, उर्वरीत त्यांच्या इच्छा,आकांशा पूर्ण होवो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो..!
आपला : अमर शिंदे , शिंदेवाडी ता- पन्हाळा जि- कोल्हापूर.
@Abaso Pukale सन- २०२० च्या सुरवात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात हवेतील थंडी संपून मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते न लागते तोच 'कोरोना' या महामारीच्या साथीने भारतासह जग भीतीच्या छायेत आले. एप्रिल, मे महिन्याचा काळ टाळेबंदीत लोटला. चैत्र, वैशाखाचे ऊन्ह संपवून पावसाळ्याचे अर्थात नवीन शैक्षणिक वर्षाचे दिवस सुरु आहेत. पण महामारीच्या साथीने विद्यार्थी- पालक संभ्रमात आहेत. शाळा कधी चालू होणार ? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असतानाच आज दि. ३० जून २०२० रोजी 'सांगरूळ शिक्षण संस्था' संचलित 'न्यू इंग्लिश स्कूल कोगे' तालुका करवीर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एन. टी. पाटील सर शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहेत. म्हणून थोडेसे श्री. पाटील सरांविषयी....
'जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी देत जावे' !
'शहाणे करून सोडावे सकळ जन'!!
या समर्थ रामदास स्वामी यांच्या काव्य पंक्तीप्रमाणे सरांनी खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशात राहून ज्ञानदान केले. परंतु सरांनी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षकाचे नाते न ठेवता पालकाप्रमाणे हरएक विद्यार्थ्यांशी आपुलकीची नाळ जोडणाचा प्रयत्न केलेला आहे.
सरांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' पोर्ले तर्फ ठाणे तालुका पन्हाळा येथे २ वर्षे सेवा, 'सांगरूळ शिक्षण संस्थे'मध्ये सलग ३३ वर्षे सेवा, असे जवळपास तीन तप ज्ञानदानाचे कार्य अंखडपणे केले.
सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप पाठीवर मारून प्रोत्साहन देणारे शिक्षकाचे नाव आहे श्री एन. टी. पाटील सर. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशाप्रकारचे सरांचे जीवन आहे. कोणत्याही प्रसिद्धीचा, पुरस्काराचा हव्यास नाही. आदर्श शिक्षकांचे गुणसमुचय असणारे सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे श्री. एन. टी. पाटील सर होय. पालक, समाज यांच्याशी अनुबंध सरांनी जपलेला आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रभाव सरांच्या वर आहे. म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन आज सरांचा जीवन प्रवास चालू आहे.
सर एक उत्तम प्रशासक आहेत. अतिशय सेवाभावी वृत्तीने काम, आपल्या कामावर निष्ठा, अध्यापनाची आवड, शाळेत नियमित वेळेवर हजर राहणे, अतिमहत्त्वाच्या प्रसंगीच रजा घेणे, वेळेच्या बाहेर जाऊन काम, सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणे, सर्वांच्या मनाचा आदर राखणे, शांत व संयमी स्वभाव अशी सरांचे अनेक भाव वैशिष्ट्य आहेत. पुढील आयुष्यात सरांना उत्तम आरोग्य मिळो, उर्वरीत त्यांच्या इच्छा,आकांशा पूर्ण होवो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो..!
आपला : अमर शिंदे , शिंदेवाडी ता- पन्हाळा जि- कोल्हापूर.
Subscribe to:
Posts (Atom)
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...