Friday, July 21, 2023

धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे : धनगर समाजात नाराजीचा सुर

 धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे


हे फडणवीस आहेत की फसवणवीस हे राज्यातील जनतेला काय ते ऐकदाची कळुद्या ..... 

पहिल्या कँबीनेटच्या आशेवर बसलेला धनगर समाज आणी पुन्हा पुन्हा खोडारडेपणा केल्याने  उघडे  पडलेले फसणवीस.....

साहेब तुम्ही कुणाबरोबर ही मुहुतुर बडवा आम्ही केवळ निवडणुकुची वाट पाहतो आहोत......

विधानसभेच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तुम्हाला शंभर टक्के धक्के देवु......

राज्यातील तमाम दोन कोटी न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावुन बसलेला असताना येथे सहकार्य करण्याचे सोडुन चार दिवसातच तुम्ही सरड्यासारखे रंग बदलले तुमच्या बरोबर राष्र्टवादी आणी ते झीरवळ आले काय आणी तुम्ही लगेच धनगर समाज्याला पार विसरुन पुन्हा ऐकदा खोटा अभ्यास सुरु केला......

आणी विनाकारण सहा आठवडे केस पुढे ढकलली अचाकन सिनीअर अँडव्होकेटच्या जागी अॅटर्नी जनरल उभे करुन चाल टाकली आणी हातातोंडाशी आलेला निकाल लांबवला ......

कुण्या झीरवळला सरकारची सुखद हीरवळ काय मीळायची ती मीळो.... आणी आमच्या आरक्षण लढ्याचे आता काय व्हायचे ते होवो पण बिरोबा खंडेराया तुमच्याकडुन चोख हिशोब करुन घेणार हे मात्र नक्की ......

पक्ष वेगवेगळे पण गोतावळा तोच आहे आणी हे राज्यातील जनतेला प्रचंड खटकलेले आहे.....

 खर तर या महाराष्र्टामधे अनेक जाती जमातींचा राजकीय मागासलेपणा राजकीय सामाजीक अनुषेश असताना लोकसंख्येनुसार लोकप्रतीनीधीत्व ही धनगर समाज्याची खरी गरज असताना तुम्ही अनेक जाती जमातींचे महत्व कमी करुन या गोतावळ्याबरोबर मांडी लावुन बसुन बाकी समाज घटकांचे महत्व जाणीव पुर्वक कमी करण्याचा प्रयत्न येथे झालेला दीसत आहेत .......

आणी याचे परिणाम थेट कालच्या न्यायालयीन लढ्यावर पडल्याच स्पष्टपणे दिसले आहे.....

ठीक आहे आता समाज्याच्या आस्तीत्वाची चुणुक दाखवल्याशीवाय गत्यांतर नाही या प्रस्थापीत घराणेशाहीचा कुणीही उमेदवार असो आणी तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांचे विरोधात मतदान करुन त्यांची जागा त्यांना दाखवुन द्यावी .लागेल मीत्रांनो.....

येवढ्या मोठ्या महाराष्र्टामधे जर ही लोक आरक्षण लढ्यामधे आपल्या बरोबर उभी राहुन आपल्याला समर्थन करणार नसतील तर ती मंडळी आपल्या कोणत्याही कामची नाहीत ....,,

कारण आरक्षणा ईतका महत्वाचा जिव्हाळ्याचा आणी टांगणीला लागलेला दूसरा विषय नाही......

 त्यामुळे समाजबांधवांनो जागे व्हा पक्ष गेला भाड मे....या सर्वच पक्षांना समाज्याची ताकत आता निवडणुकीतुन दाखवायची आहे...... फडणवीस ने जे ओझ या राज्यातील जनतेवर लादलेल आहे आणी ज्यांचे मुळ आपल्या समाज्याचे महत्व कमी केल गेल ते ओझ आता आपणच या राज्यावरुन आणी  या फडणवीसच्या मानगुटीवरुन उतरवु.... आणी आपली समाज्याची ताकत दाखवुन देवु तो वर थांबा आणी पाहा.......!!!

- भिमराव मासाळ

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...