धनगर कुळ यादी
श्री. गणपतराव कोळेकर यांनी 1981 साली "धनगरांची प्राचीन गोत्रे" या पुस्तकातून धनगर कुळांची यादीप्रकाशित केली होती.
१) खरात -
धायगुडे, पांढरे, सूळ, बोरकर, आमने, ढाके, टेळे, पालवे/पल्ल्लव, कोळपे, घागरे, पिंजारे, रायजादे, कवळे, भडके, घोडके, वेळे, तरडे, तामखडे, रत्नपारखे, माळगे, झुरळे, वंडे, गेटे, व्हरकटे, लांडगे, पाटकरे, भोपळे, थोरबोले, सुरसुळे, पुणेकर, गुलदवडे, खराटे, सातकुळे, वनगे, पळसगावडे, चुटकुळे, गोलारी.
२) लवटे-
नरुटे, बंडगर, माने, मरगळे, हजारे, शेंडगे, ववारे, डबळे, पोकळे, गरवत, पिसाळ, कसगुडे, नेमाणे, धुळवडे, भानवसे, क्षीरसागर, शेंबडे, चौरे, हलगे, करगळ, किसवे, गावडे, बिंदुगडे, थिटे, काकडे, गस्के, मरगुडे, रोडे, झिमल, रेवे, बडरे, वडेरे, दरगुडे, बागनवर, झाडगर, बिरले, निगुंडे, बधनावर, मिसाळ, बिर्जे, तांदळे.
३) थोरात-
आनवसे, महारणवार, तानाळ, खटके, वायकुळे, पावणे, सातपुते, लोखंडे, शिंगवटे, देवकर, कलगुडे, धाकर, बर्वे, खामगळ, सुपने, लाटे, पांढरमिसे, सुमने, पाटोळे.
४) कोळेकर- मुरडे, सोसे, धाईगडे, हमामखोरे, बोटयाते, दिडवाघ, आगलावे, करपे, बनसोडे, चौधारे, आणवले, नस्के, गाढवे, राऊत, कुंडलिक, भागवत.
५) शिंदे-
झुंजे, कळीजाते, कांडुरे, हांडवर, खडके, बेंद्रे, बिचुकले, हरळे, सुटे.
६) हाके-
मदने, खरजे, गोफणे, दहिभाते, घुटकडे, हांडे, दोलवडे, लुबाळे, इबडे, झालगर, मेटकरी, पिसे, बिजगुडे, हिसे, लांडे, बने, बारगळे, वरगे.
७) स्वार-
सोडनावर, हेगडकर, बलार, बरंगे, धापटवर, गेळे, दिंडे, शिरगिरे, गोयकर, साठे.
८) सोलनकर-
पारेकर, खांडेकर, वाघमोडे, हिरवे, इक्कर, ठवरे, वगरे, निटवे, इंगळे, डोईफोडे, तांबे, सिद, पडुळे, हागरे, गावंड, घोगरे, धुपे, सरजे, गाडेकर, कोळसे, हाडे, ढमढेरे, वीरकर.
९) देवकाते-
अर्जुन, गोरड, व्हनमाने, ओलेकर, रुपणवर, बरकडे, मेटकरी, ढेरे, तांबे, टेळे, डोंगरे, बागडे, भामटे, उतारे, कोळे, झाडे, खिल्लारी, डबे, आगूने, दोरवे, हनुमाने, सूडलाक, निगडे.
१०) वाकसे-
उस्के, मस्के, चोरमले, सिरसाट, बंगाळे, कुर्हाडे, मुगुटराव.
११) सरगर-
सडणावर, फोंडे, पिपरे, कटरे, मळगोंडे, गाडवे, मेटकरी, कुसपे, नंबाळकर, सुमपापे, खूपकर, तुरबारे.
१२) सरक-
झरक, तारणावर, शेळके, घिते, लकडे, चोपडे, भडके, पेरवले, हराळे, विरजे, पिसाळ, शेलार.
१३) हळणावर-
बिवकर, दिलगुडे, हुलगुंडे, दुधे, सरवदे, येळे, सिद्धगुरु, कोडलकर.
१४) कोकरे-
हजगे, होगले, असवले, पिंगळे, सोनटक्के, कऱ्हाडे, माळवदे, राचकर, देवपुजे, सोंडगे, भुसारे, रजगर, वीरकर, लंभाते, हुलकर/ होळकर.
१५) जानकर-
कारंडे, राऊत, मोटे, माळे, घुले, बिडघर, वाघे, करमरे, करे, पडळकर.
१६) काळे-
महिन, घहीने, सारसे, हुबाले, श्रीराम (दडस), गोरे, डोंबाळे, शिनगारे, घरबुडवे, नामकडे, सिगिरे.
१७) खताळ-
शेजाळ, दुधाळ, वाघमारे, गरांडे, गलांडे.
१८) येडगे-
जेडगे, संने, जुगदार, जोंधळे, जवळगे, गरांडे, रेडके.
१९) ऐनवर-
आईनवर, बुधनावर, डकणवर, कोयणवर, मकणवर, भडणवर.
२०) शिंगाडे-
बुरुंगले, तरडे, व्हटकर, धवन, माळवे.
२१) बुटे-
ताटे, कचरे, मोरे/ मौर्य, कुवळकुंडे, बावदन, डोईफोडे, वाघ, पिसे, बिरे, दळवी, केसकर.
२२) लेंगरे-
पिसुन्दरे, कलिन्दरे, वगारे, जालिंदरें, सिगारे.
२३) आवळे-
पुकळे, यमगर, यमनावर.
२४) ठोंबरे-
सोनावळे, व्हाटे, कटमारे.
२५) ठेंगल-
सणगणे, टुले, ठेंगळे.
२६) आलदर-
वलदावर, करणावर, कामडे, डांगे.
२७) टकले-
अरडे, तुपे, टिकले.
२८) मारकड-
शिवरकर, मुटकर.
२९) दगडे-
पोळे, सनसलाटे, सुसलादे.
३०) मासाळ-
मिसाळ, गोनमासाळ, अमुकसिद्ध, खजणे, साळ, भडांगे, वळसे, पालेरी, वडेर.
३१) लोकरे-
बेलनावर.
३२) कुलाळ-
भिसे, बुचटे.
Monday, March 30, 2020
Saturday, March 21, 2020
माणदेशाचा माणबिंदू महिमानगड
माणदेशाचा माणबिंदू महिमानगड
माण नदीच्या काठावर वसलेल्या माणदेशाचा मानबिंदू म्हणजे महिमानगड. आदिलशाहीपासून रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या देखरेखीखाली हा छोटेखानी किल्ला बांधला. मात्र, माणदेशाचा हा रांगडा महिमानगड सध्या अखेरच्या घटका मोजत असून, चारही बाजूंचे तट ढासळले गेले आहेत. शिवरायांच्या या साक्षीदाराला नवसंजीवनी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या आगळ्या संस्कृतीची साऱ्या जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या माणदेशातील रामोशी अन् धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यात नेहमीच अगे्रसर होता. म्हणूनच, छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गडाची निर्मिती केली. ‘महिमान’ म्हणजे पाहुणा. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३,२९१ फूट आहे. पुसेगावपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाला चालत जाणे सोपे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत गडाची तटबंदी ढासळत गेली आहे. या गडावर दोन बुरुज आहेत. तसेच मारुतीचे बिन छपराचे मंदिरही होते. गावकऱ्यांनी श्रमदानातून या मंदिरावर छप्पर टाकले आहे. पूर्वी या गडावर लोकवस्ती होती. आजही गडावर जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायाला मिळतात. स्वराज्याच्या सीमेवर असलल्या या गडाला शिवरायांनी बांधून घेतल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. गडाचा एक भाग वेगळा दिसत असून, तो हत्तीच्या सोंडासारखा भासतो. पूर्वी वळणा-वळणाची तटबंदी लांबूनच दुर्गपे्रमींना खुणावत असे. मात्र, अलीकडच्या काळात मोठी पडझड झाल्याने ते ही भाग्य माणवासीयांच्या नशिबी नाही. या गडावर सध्या राहण्याची सोय नाही. महिमानगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाचाच आसरा घ्यावा लागतो. या गडाच्या परिसरातील रामोशी व धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यास अगे्रसर होता. काटक व चपळ असलेला रांगडा माणदेशी गडी दहा-दहा जणांना भारी पडायचा. शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारा रामोशी व धनगर समाज आजही या गड परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. माणदेशी संस्कृतीचे संग्रहालय हवे माणचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या गडाचे संवर्धन झाले पाहिजे. गडावरील पाण्याच्या टाक्या जिवंत करून पुन्हा त्या पिण्यास योग्य केल्या पाहिजेत. याशिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे छोटेखानी संग्रहालय या ठिकाणी उभे राहिल्यास या गडाला चांगले दिवस येतील. अनेक लहान-सहान लढाया या गडाच्या आवारात झाल्याचे इतिहास संशोधक सांगतात; पण हा इतिहास सांगणारे पुरावे शाबूत राहिले पाहिजेत. कारण, किल्ले महिमानगड तसा दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाची चारही बाजूंची तटबंदी पुन्हा उभी राहिली पाहिजे. या शिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे कला दालन कण्हेरी मठाच्या धर्तीवर होणे अपेक्षित आहे.
- ए.एस.पुकळे, 20 March, 2016
माण नदीच्या काठावर वसलेल्या माणदेशाचा मानबिंदू म्हणजे महिमानगड. आदिलशाहीपासून रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या देखरेखीखाली हा छोटेखानी किल्ला बांधला. मात्र, माणदेशाचा हा रांगडा महिमानगड सध्या अखेरच्या घटका मोजत असून, चारही बाजूंचे तट ढासळले गेले आहेत. शिवरायांच्या या साक्षीदाराला नवसंजीवनी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या आगळ्या संस्कृतीची साऱ्या जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या माणदेशातील रामोशी अन् धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यात नेहमीच अगे्रसर होता. म्हणूनच, छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गडाची निर्मिती केली. ‘महिमान’ म्हणजे पाहुणा. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३,२९१ फूट आहे. पुसेगावपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाला चालत जाणे सोपे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत गडाची तटबंदी ढासळत गेली आहे. या गडावर दोन बुरुज आहेत. तसेच मारुतीचे बिन छपराचे मंदिरही होते. गावकऱ्यांनी श्रमदानातून या मंदिरावर छप्पर टाकले आहे. पूर्वी या गडावर लोकवस्ती होती. आजही गडावर जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायाला मिळतात. स्वराज्याच्या सीमेवर असलल्या या गडाला शिवरायांनी बांधून घेतल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. गडाचा एक भाग वेगळा दिसत असून, तो हत्तीच्या सोंडासारखा भासतो. पूर्वी वळणा-वळणाची तटबंदी लांबूनच दुर्गपे्रमींना खुणावत असे. मात्र, अलीकडच्या काळात मोठी पडझड झाल्याने ते ही भाग्य माणवासीयांच्या नशिबी नाही. या गडावर सध्या राहण्याची सोय नाही. महिमानगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाचाच आसरा घ्यावा लागतो. या गडाच्या परिसरातील रामोशी व धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यास अगे्रसर होता. काटक व चपळ असलेला रांगडा माणदेशी गडी दहा-दहा जणांना भारी पडायचा. शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारा रामोशी व धनगर समाज आजही या गड परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. माणदेशी संस्कृतीचे संग्रहालय हवे माणचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या गडाचे संवर्धन झाले पाहिजे. गडावरील पाण्याच्या टाक्या जिवंत करून पुन्हा त्या पिण्यास योग्य केल्या पाहिजेत. याशिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे छोटेखानी संग्रहालय या ठिकाणी उभे राहिल्यास या गडाला चांगले दिवस येतील. अनेक लहान-सहान लढाया या गडाच्या आवारात झाल्याचे इतिहास संशोधक सांगतात; पण हा इतिहास सांगणारे पुरावे शाबूत राहिले पाहिजेत. कारण, किल्ले महिमानगड तसा दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाची चारही बाजूंची तटबंदी पुन्हा उभी राहिली पाहिजे. या शिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे कला दालन कण्हेरी मठाच्या धर्तीवर होणे अपेक्षित आहे.
- ए.एस.पुकळे, 20 March, 2016
माणदेश जिल्हा निर्माण : आबासो पुकळे
१७ जुन २०१५ रोजी आबासो पुकळे यांनी प्रसिद्ध केलेला लेख.
माणदेशाच्या दुःखाचे मुळ कारण म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. प्राचीन काळापासून कमी-अधिक संपूर्ण माणदेशात पाऊस पडत आलेला आहे. कधी कधी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला होता, असे इतिहासात दाखले मिळतात. माणदेश गरीब व मागासलेल्या भागाचे मूळ कारण आहे कमी प्रर्जन्यमान. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजंदारीवर अवलंबून असलेले उद्योग, त्यातच अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा या सर्व प्रश्नावर एकमेव तोडगा म्हणजे मुळचा "माणदेश" जिल्ह्याची निर्मिती झाली पाहीजे. लवकरच शासनाकडून माणदेशाचा सर्व्हे करून त्वरीत विधानसभेत मंजुरी करवून जिल्ह्यातील सर्व कामास गती आणणे आवश्यक आहे.
माणदेश जिल्हा निर्माण करण्यासाठी माणदेश हितचिंतकांद्वारे राजकीय पातळीवर या प्रश्नाची सोडवडणूक जाणिव व प्रयत्नपूर्वक करून घेतली पाहीजे. हीच माणदेशातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. माणदेशात संत चोखामेळा, दामाजी पंत, श्रीधरस्वामी नाझरेकर, गोंदवलेकर महाराज, नायाप्पा गवळी, इत्यादी संतमहात्म्यांच्या पदस्पर्शाने भूमी पुनित झाली आहे.
माणदेशातील तमाम बुद्धिवादी, न्यायाधीश, वकील, शिक्षण तज्ञ, डाॅक्टर्स, लेखक, शेतकरी, कामकरी, प्राचार्य, प्राध्यापक, विचारवंत, शिक्षक, तरूण, सुशिक्षित वर्ग, श्रमिक, मेंढपाळ तमाम जनता यांनी एकजूटीची वज्रमुठ उगारून 'माणदेश जिल्हा' निर्माण करण्यासाठी जनआंदोलनद्वारे शासनकर्त्यांविरुद्ध सार्वजनिक, सार्वहीत कार्यासाठी जनआंदोलनाद्वारे उठाव केला पाहीजे. द्रोही शासनकर्त्याना गाव बंदी केली पाहीजे. याचा विचार तरूण पिढीने आवश्यक करावा. तेव्हाच माणदेश जिल्ह्याची निर्मीती तातडीने होईल अन्यथा नाही.
जमिनीतील 'वैशिष्ट्यपूर्ण थराला माण' नाव मिळाले. ज्या भागात 'माण' जमिनीत सापडते तो माणदेश व माणदेशातून वाहणारी नदी ती माण नदी. माण नावाचे गाव माणदेशात कधिही नव्हते व नाही.
पश्चिम-उत्तर दिशांनी सर्व बाजूंनी शंभू महादेवाचे उंचच उंच डोंगर, उत्तर दिशाकडे उंच डोंगररांगेत शिखर शिंगणापूरचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर, त्या पलीकडे निरा नदी चे खोरे, सुमारे चार हजार फुट खोल दर्र्या सलग पन्नास ते साठ मैल लांब प्रदेश उघड्या डोळ्यांनी बघीतल्यासारखा दिसतो. पुढे त्याच डोंगररांगेतून पूर्वेस जस जसे जावे तसे भिमा खोरे दिसते. आता पश्चिम दक्षिण दिशांकडे देखील उंचच उंच डोंगर असून त्या पलीकडे येरळा नदीचे खोरे दिसते. दक्षिण बाजूस भिवघाट व तसेच पूर्वेस डोंगरराजीतून खाली उतरले असता जत तालुक्याच्या सीमा, पलीकडे दोड्डा नाला खोरे दिसते. आता पश्चिम ते पूर्व भूभाग माण नदी ज्या कुळकजाई ता.माण सिताबाई डोंगरातून उगम पावून पूर्वेस सरकोलीजवळ भीमा नदीस मिळते. हा प्रवास 116.8 कि.मी. व दक्षिणोत्तर भूभाग 91.2 कि.मी. असून हा संपूर्ण माणदेश आहे. माणदेशात यावयाचे तर खिंडीशिवाय रस्सा नाही.
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' . सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे बोलतात. प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही इतिहासकारांच मत आहे.
'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे. देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.
म्हसवड इतिहास प्रसिद्ध प्राचीन गाव आहे. त्याठीकाणी माणगंगा नदीकाठी , उत्तरेस बाजीराव धुहाळांनी इ.स दहाव्या शतकात श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी मंदीर बांधले. श्री सिध्दनाथ जोगेश्वरी शंकर पार्वतीची रूपे आहेत. मानाड्क राजाचा नातू गरूड राजा राज्य करीत असताना म्हसवडच्या सिध्दनाथ मंदिरात परंपरागत पांढरा हत्ती होता. तो वारला. गरूड राजाने परांड्याच्या किल्ल्यातून प्रचंड मोठा दगड आणून मेलेल्या हत्तीची प्रतिकृती घडवली. तोच हा सुंदर देखणा हत्ती.
माणदेशातील इतिहास कालीन घटना-
भिल्लणाचा नातू सिंघण (1120 ते 1247) हा शिवभक्त राजा होता. त्याने शिखर शिंगणापुर हे गाव शंभू महादेवाच्या मंदिराजवळ वसविले.1187 साली कलचुरी राजाचा पराभव करून माणदेशावर भिल्लणदेव यादवाने यादवांची राजवट चालू केली.
इ.स.1209 साली म्हसवड चे सरदार माने यांनी पन्हाळा किल्ला घेतला व कसबा बीडवर आक्रमण केले.
इ.स.1659 साली छ.शिवाजीराजे व सरदार रथाजी माने यांची गुप्त बैठक शिखर शिंगणापुरचे पूर्वेस दोन कि.मी.अंतरावर गुप्त लिंगाच्या देवळात झाली.
इ.स.1667 रथाजी माने यांचा विजापूरच्या अदिलशहाच्या सरदाराकडून फसवून वध केला.
इ.स.1693 मार्च नागोजी माने विदर्भाकडे स्वारीस गेले.
इ.स.8 एप्रिल 1697 सेनापती संताजी घोरपडेचा म्हसवड येथे मुक्काम होता.
इ.स.16 जून 1697 सेनापती संताजी घोरपडे व पुतळाबाई कारखेलच्या(ता-माण) रानात मृत्यूमुखी पडले.
माणदेशात ब्रिटिशाविरूध्द बाज्या बैज्याचे माणदेशी बंड.
तुकाराम पुकळे यांचा सातारा, माढा व धुळे येथे नाना पाटिल यांच्या प्रतिसरकारात सहभाग.
माणदेशात 16 व्या व 17 व्या शतकात औरंगजेबाच्या माणदेशात लष्करी छावण्या. औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्ष होता.13 वर्ष म्हसवड पासून 12 ते 45 मैल एवढ्या अंतरावर खवसपूर, ब्रम्हपूरी, अकलूग येथे होत्या.
1-10-1700 माण नदीला अचानक महापूर आला. छावणीची वाताहत झाली. औरंगजेब पाण्यातून निघताना खडकावर आपटला. गुडघा मोडले व पुढचे दात पडले. (माण नदिने औरंगजेबाला शिक्षा दिली).
माणगंगा नदीला एकूण 63 ओढे, नाले, उपनद्यांचा संगम होऊन भिमा नदीस मिळते. माणदेशाचा प्रदेश 74` 22 मी.30` सें ते 75`,30 मी.पूर्व रेखांशावर आहे. त्याचा अक्षांश 17` उत्तर अक्षांश ते 17`,51 मी, 41` सें.उत्तर अक्षांश आहे. माणदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार 116.8 किलोमीटर व दक्षिणोत्तर विस्तार 91.2 किलोमीटर असा आहे. माणदेशाचे क्षेत्रफळ 48,700 चौ. किलोमीटर आहे. सध्या माणदेशात सातारा, सांगली व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांच्या सिमा हद्दीवर आहे. माणदेशात माण, आटपाडी हे पूर्ण तालुके, सांगोला तालुक्यातील 81 गावे, मंगळवेढा तालुक्यातील 22 गावे, पंढरपूर तालुक्यातील माण नदीच्या काठावरची 12 गावे, जत तालुक्यातील 31 गावे व कवठेमंहकाळ तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. असा आहे हा माणदेश. !
- आबासो पुकळे
मु.पुकळेवाडी ता-माण जि-सातारा.
माणदेशाच्या दुःखाचे मुळ कारण म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. प्राचीन काळापासून कमी-अधिक संपूर्ण माणदेशात पाऊस पडत आलेला आहे. कधी कधी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला होता, असे इतिहासात दाखले मिळतात. माणदेश गरीब व मागासलेल्या भागाचे मूळ कारण आहे कमी प्रर्जन्यमान. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजंदारीवर अवलंबून असलेले उद्योग, त्यातच अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा या सर्व प्रश्नावर एकमेव तोडगा म्हणजे मुळचा "माणदेश" जिल्ह्याची निर्मिती झाली पाहीजे. लवकरच शासनाकडून माणदेशाचा सर्व्हे करून त्वरीत विधानसभेत मंजुरी करवून जिल्ह्यातील सर्व कामास गती आणणे आवश्यक आहे.
माणदेश जिल्हा निर्माण करण्यासाठी माणदेश हितचिंतकांद्वारे राजकीय पातळीवर या प्रश्नाची सोडवडणूक जाणिव व प्रयत्नपूर्वक करून घेतली पाहीजे. हीच माणदेशातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. माणदेशात संत चोखामेळा, दामाजी पंत, श्रीधरस्वामी नाझरेकर, गोंदवलेकर महाराज, नायाप्पा गवळी, इत्यादी संतमहात्म्यांच्या पदस्पर्शाने भूमी पुनित झाली आहे.
माणदेशातील तमाम बुद्धिवादी, न्यायाधीश, वकील, शिक्षण तज्ञ, डाॅक्टर्स, लेखक, शेतकरी, कामकरी, प्राचार्य, प्राध्यापक, विचारवंत, शिक्षक, तरूण, सुशिक्षित वर्ग, श्रमिक, मेंढपाळ तमाम जनता यांनी एकजूटीची वज्रमुठ उगारून 'माणदेश जिल्हा' निर्माण करण्यासाठी जनआंदोलनद्वारे शासनकर्त्यांविरुद्ध सार्वजनिक, सार्वहीत कार्यासाठी जनआंदोलनाद्वारे उठाव केला पाहीजे. द्रोही शासनकर्त्याना गाव बंदी केली पाहीजे. याचा विचार तरूण पिढीने आवश्यक करावा. तेव्हाच माणदेश जिल्ह्याची निर्मीती तातडीने होईल अन्यथा नाही.
जमिनीतील 'वैशिष्ट्यपूर्ण थराला माण' नाव मिळाले. ज्या भागात 'माण' जमिनीत सापडते तो माणदेश व माणदेशातून वाहणारी नदी ती माण नदी. माण नावाचे गाव माणदेशात कधिही नव्हते व नाही.
पश्चिम-उत्तर दिशांनी सर्व बाजूंनी शंभू महादेवाचे उंचच उंच डोंगर, उत्तर दिशाकडे उंच डोंगररांगेत शिखर शिंगणापूरचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर, त्या पलीकडे निरा नदी चे खोरे, सुमारे चार हजार फुट खोल दर्र्या सलग पन्नास ते साठ मैल लांब प्रदेश उघड्या डोळ्यांनी बघीतल्यासारखा दिसतो. पुढे त्याच डोंगररांगेतून पूर्वेस जस जसे जावे तसे भिमा खोरे दिसते. आता पश्चिम दक्षिण दिशांकडे देखील उंचच उंच डोंगर असून त्या पलीकडे येरळा नदीचे खोरे दिसते. दक्षिण बाजूस भिवघाट व तसेच पूर्वेस डोंगरराजीतून खाली उतरले असता जत तालुक्याच्या सीमा, पलीकडे दोड्डा नाला खोरे दिसते. आता पश्चिम ते पूर्व भूभाग माण नदी ज्या कुळकजाई ता.माण सिताबाई डोंगरातून उगम पावून पूर्वेस सरकोलीजवळ भीमा नदीस मिळते. हा प्रवास 116.8 कि.मी. व दक्षिणोत्तर भूभाग 91.2 कि.मी. असून हा संपूर्ण माणदेश आहे. माणदेशात यावयाचे तर खिंडीशिवाय रस्सा नाही.
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' . सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे बोलतात. प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही इतिहासकारांच मत आहे.
'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे. देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.
म्हसवड इतिहास प्रसिद्ध प्राचीन गाव आहे. त्याठीकाणी माणगंगा नदीकाठी , उत्तरेस बाजीराव धुहाळांनी इ.स दहाव्या शतकात श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी मंदीर बांधले. श्री सिध्दनाथ जोगेश्वरी शंकर पार्वतीची रूपे आहेत. मानाड्क राजाचा नातू गरूड राजा राज्य करीत असताना म्हसवडच्या सिध्दनाथ मंदिरात परंपरागत पांढरा हत्ती होता. तो वारला. गरूड राजाने परांड्याच्या किल्ल्यातून प्रचंड मोठा दगड आणून मेलेल्या हत्तीची प्रतिकृती घडवली. तोच हा सुंदर देखणा हत्ती.
माणदेशातील इतिहास कालीन घटना-
भिल्लणाचा नातू सिंघण (1120 ते 1247) हा शिवभक्त राजा होता. त्याने शिखर शिंगणापुर हे गाव शंभू महादेवाच्या मंदिराजवळ वसविले.1187 साली कलचुरी राजाचा पराभव करून माणदेशावर भिल्लणदेव यादवाने यादवांची राजवट चालू केली.
इ.स.1209 साली म्हसवड चे सरदार माने यांनी पन्हाळा किल्ला घेतला व कसबा बीडवर आक्रमण केले.
इ.स.1659 साली छ.शिवाजीराजे व सरदार रथाजी माने यांची गुप्त बैठक शिखर शिंगणापुरचे पूर्वेस दोन कि.मी.अंतरावर गुप्त लिंगाच्या देवळात झाली.
इ.स.1667 रथाजी माने यांचा विजापूरच्या अदिलशहाच्या सरदाराकडून फसवून वध केला.
इ.स.1693 मार्च नागोजी माने विदर्भाकडे स्वारीस गेले.
इ.स.8 एप्रिल 1697 सेनापती संताजी घोरपडेचा म्हसवड येथे मुक्काम होता.
इ.स.16 जून 1697 सेनापती संताजी घोरपडे व पुतळाबाई कारखेलच्या(ता-माण) रानात मृत्यूमुखी पडले.
माणदेशात ब्रिटिशाविरूध्द बाज्या बैज्याचे माणदेशी बंड.
तुकाराम पुकळे यांचा सातारा, माढा व धुळे येथे नाना पाटिल यांच्या प्रतिसरकारात सहभाग.
माणदेशात 16 व्या व 17 व्या शतकात औरंगजेबाच्या माणदेशात लष्करी छावण्या. औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्ष होता.13 वर्ष म्हसवड पासून 12 ते 45 मैल एवढ्या अंतरावर खवसपूर, ब्रम्हपूरी, अकलूग येथे होत्या.
1-10-1700 माण नदीला अचानक महापूर आला. छावणीची वाताहत झाली. औरंगजेब पाण्यातून निघताना खडकावर आपटला. गुडघा मोडले व पुढचे दात पडले. (माण नदिने औरंगजेबाला शिक्षा दिली).
माणगंगा नदीला एकूण 63 ओढे, नाले, उपनद्यांचा संगम होऊन भिमा नदीस मिळते. माणदेशाचा प्रदेश 74` 22 मी.30` सें ते 75`,30 मी.पूर्व रेखांशावर आहे. त्याचा अक्षांश 17` उत्तर अक्षांश ते 17`,51 मी, 41` सें.उत्तर अक्षांश आहे. माणदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार 116.8 किलोमीटर व दक्षिणोत्तर विस्तार 91.2 किलोमीटर असा आहे. माणदेशाचे क्षेत्रफळ 48,700 चौ. किलोमीटर आहे. सध्या माणदेशात सातारा, सांगली व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांच्या सिमा हद्दीवर आहे. माणदेशात माण, आटपाडी हे पूर्ण तालुके, सांगोला तालुक्यातील 81 गावे, मंगळवेढा तालुक्यातील 22 गावे, पंढरपूर तालुक्यातील माण नदीच्या काठावरची 12 गावे, जत तालुक्यातील 31 गावे व कवठेमंहकाळ तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. असा आहे हा माणदेश. !
- आबासो पुकळे
मु.पुकळेवाडी ता-माण जि-सातारा.
पिकासो (Picasso) स्पेन में जन्मे एक अति प्रसिद्ध चित्रकार
शिक्षक को ज्यादा पगार क्यो होता है ?
और क्यो होना चाहिये ?
जवाब
पिकासो (Picasso) स्पेन में जन्मे एक अति प्रसिद्ध चित्रकार थे। उनकी पेंटिंग्स दुनिया भर में करोड़ों और अरबों रुपयों में बिका करती थीं...!!
एक दिन रास्ते से गुजरते समय एक महिला की नजर पिकासो पर पड़ी और संयोग से उस महिला ने उन्हें पहचान लिया। वह दौड़ी हुई उनके पास आयी और बोली, 'सर, मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ। आपकी पेंटिंग्स मुझे बहुत ज्यादा पसंद हैं। क्या आप मेरे लिए भी एक पेंटिंग बनायेंगे...!!?'
पिकासो हँसते हुए बोले, 'मैं यहाँ खाली हाथ हूँ। मेरे पास कुछ भी नहीं है। मैं फिर कभी आपके लिए एक पेंटिंग बना दूंगा..!!'
लेकिन उस महिला ने भी जिद पकड़ ली, 'मुझे अभी एक पेंटिंग बना दीजिये, बाद में पता नहीं मैं आपसे मिल पाऊँगी या नहीं।'
पिकासो ने जेब से एक छोटा सा कागज निकाला और अपने पेन से उसपर कुछ बनाने लगे। करीब 10 मिनट के अंदर पिकासो ने पेंटिंग बनायीं और कहा, 'यह लो, यह मिलियन डॉलर की पेंटिंग है।'
महिला को बड़ा अजीब लगा कि पिकासो ने बस 10 मिनट में जल्दी से एक काम चलाऊ पेंटिंग बना दी है और बोल रहे हैं कि मिलियन डॉलर की पेंटिग है। उसने वह पेंटिंग ली और बिना कुछ बोले अपने घर आ गयी..!!
उसे लगा पिकासो उसको पागल बना रहा है। वह बाजार गयी और उस पेंटिंग की कीमत पता की। उसे बड़ा आश्चर्य हुआ कि वह पेंटिंग वास्तव में मिलियन डॉलर की थी...!!
वह भागी-भागी एक बार फिर पिकासो के पास आयी और बोली, 'सर आपने बिलकुल सही कहा था। यह तो मिलियन डॉलर की ही पेंटिंग है।'
पिकासो ने हँसते हुए कहा,'मैंने तो आपसे पहले ही कहा था।'
वह महिला बोली, 'सर, आप मुझे अपनी स्टूडेंट बना लीजिये और मुझे भी पेंटिंग बनानी सिखा दीजिये। जैसे आपने 10 मिनट में मिलियन डॉलर की पेंटिंग बना दी, वैसे ही मैं भी 10 मिनट में न सही, 10 घंटे में ही अच्छी पेंटिंग बना सकूँ, मुझे ऐसा बना दीजिये।'
पिकासो ने हँसते हुए कहा, _'यह पेंटिंग, जो मैंने 10 मिनट में बनायी है...
इसे सीखने में मुझे 30 साल का समय लगा है_।
मैंने अपने जीवन के 30 साल सीखने में दिए हैं ..!!
तुम भी दो, सीख जाओगी..!!
वह महिला अवाक् और निःशब्द होकर पिकासो को देखती रह गयी...!!
एक अध्यापक को 40 मिनट के लेक्चर की जो तनख्वाह दी जाती है ।
वो इस कहानी को बयां करती है। एक अध्यापक के एक वाक्य के पीछे उसकी सालों की मेहनत होती है ।
समाज समझता है कि बस बोलना ही तो होता है अध्यापक को मुफ्त की नौकरी है!!!
"ये मत भूलिए कि आज विश्व मे जितने भी सम्मानित पदों पर लोग आसीन हैं, उनमें से अधिकांश किसी न किसी अध्यापक की वजह से ही पहुँचे हैं."
"और हाँ, अगर आप भी अध्यापक की तनख्वाह को मुफ़्त की ही समझते हैं तो एक बार 40 मिनट का प्रभावशाली और अर्थपूर्ण लेक्चर देकर दिखा दीजीये, आपको अपनी क्षमता का एहसास हो जाएगा."
Dedicated To All Teachers.👍🏼
और क्यो होना चाहिये ?
जवाब
पिकासो (Picasso) स्पेन में जन्मे एक अति प्रसिद्ध चित्रकार थे। उनकी पेंटिंग्स दुनिया भर में करोड़ों और अरबों रुपयों में बिका करती थीं...!!
एक दिन रास्ते से गुजरते समय एक महिला की नजर पिकासो पर पड़ी और संयोग से उस महिला ने उन्हें पहचान लिया। वह दौड़ी हुई उनके पास आयी और बोली, 'सर, मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ। आपकी पेंटिंग्स मुझे बहुत ज्यादा पसंद हैं। क्या आप मेरे लिए भी एक पेंटिंग बनायेंगे...!!?'
पिकासो हँसते हुए बोले, 'मैं यहाँ खाली हाथ हूँ। मेरे पास कुछ भी नहीं है। मैं फिर कभी आपके लिए एक पेंटिंग बना दूंगा..!!'
लेकिन उस महिला ने भी जिद पकड़ ली, 'मुझे अभी एक पेंटिंग बना दीजिये, बाद में पता नहीं मैं आपसे मिल पाऊँगी या नहीं।'
पिकासो ने जेब से एक छोटा सा कागज निकाला और अपने पेन से उसपर कुछ बनाने लगे। करीब 10 मिनट के अंदर पिकासो ने पेंटिंग बनायीं और कहा, 'यह लो, यह मिलियन डॉलर की पेंटिंग है।'
महिला को बड़ा अजीब लगा कि पिकासो ने बस 10 मिनट में जल्दी से एक काम चलाऊ पेंटिंग बना दी है और बोल रहे हैं कि मिलियन डॉलर की पेंटिग है। उसने वह पेंटिंग ली और बिना कुछ बोले अपने घर आ गयी..!!
उसे लगा पिकासो उसको पागल बना रहा है। वह बाजार गयी और उस पेंटिंग की कीमत पता की। उसे बड़ा आश्चर्य हुआ कि वह पेंटिंग वास्तव में मिलियन डॉलर की थी...!!
वह भागी-भागी एक बार फिर पिकासो के पास आयी और बोली, 'सर आपने बिलकुल सही कहा था। यह तो मिलियन डॉलर की ही पेंटिंग है।'
पिकासो ने हँसते हुए कहा,'मैंने तो आपसे पहले ही कहा था।'
वह महिला बोली, 'सर, आप मुझे अपनी स्टूडेंट बना लीजिये और मुझे भी पेंटिंग बनानी सिखा दीजिये। जैसे आपने 10 मिनट में मिलियन डॉलर की पेंटिंग बना दी, वैसे ही मैं भी 10 मिनट में न सही, 10 घंटे में ही अच्छी पेंटिंग बना सकूँ, मुझे ऐसा बना दीजिये।'
पिकासो ने हँसते हुए कहा, _'यह पेंटिंग, जो मैंने 10 मिनट में बनायी है...
इसे सीखने में मुझे 30 साल का समय लगा है_।
मैंने अपने जीवन के 30 साल सीखने में दिए हैं ..!!
तुम भी दो, सीख जाओगी..!!
वह महिला अवाक् और निःशब्द होकर पिकासो को देखती रह गयी...!!
एक अध्यापक को 40 मिनट के लेक्चर की जो तनख्वाह दी जाती है ।
वो इस कहानी को बयां करती है। एक अध्यापक के एक वाक्य के पीछे उसकी सालों की मेहनत होती है ।
समाज समझता है कि बस बोलना ही तो होता है अध्यापक को मुफ्त की नौकरी है!!!
"ये मत भूलिए कि आज विश्व मे जितने भी सम्मानित पदों पर लोग आसीन हैं, उनमें से अधिकांश किसी न किसी अध्यापक की वजह से ही पहुँचे हैं."
"और हाँ, अगर आप भी अध्यापक की तनख्वाह को मुफ़्त की ही समझते हैं तो एक बार 40 मिनट का प्रभावशाली और अर्थपूर्ण लेक्चर देकर दिखा दीजीये, आपको अपनी क्षमता का एहसास हो जाएगा."
Dedicated To All Teachers.👍🏼
कोरोनामुळे सीएसटी स्थानक पडले मोकळे : त्याचा व्हिडिओ पहा
कोरोनामुळे सीएसटी स्थानक पडले मोकळे
प्रवाशांची गर्दी दिसेनाशी झाली आहे
प्रवाशांची गर्दी दिसेनाशी झाली आहे
कानिगेली मठातील कुरबा- शेफर्ड समाजातील महामानव मूर्ती
ಶ್ರೀ ಕಾಗೀನೆಲೆ ಕನಕ ಶಾಖಾಮಠ ಬೆಳ್ಳೋಡಿಯಲ್ಲಿ ಲೋಕಾಪ೯ಣೆ ಸಿದ್ದವಾಗಿರುವ ಕುರುಬ ಸಮಾಜದ ಪ್ರತಿಮೆಗಳು
कानिगेली मठातील कुरबा- शेफर्ड समाजातील महामानव मूर्ती
कानिगेली मठातील कुरबा- शेफर्ड समाजातील महामानव मूर्ती
शिराज मुलाणी - यादे किये जाए
कुकुडवाडचा बोलका चेहरा शांत झाला
सतत कष्टरत दिसनारा भाऊ, उत्कृष्ट छायाचित्रकार, मनमोकळा स्वभाव असणाऱ्या शिराज भैय्यावर काळाचा घाला. शिराजभैय्या मुलाणी यांचे अपघाती निधन काळजावर आघात करणारे आहे.
एक आठवण
नेमके वर्ष आठवत नाही, परंतु शिरकुर्मा खान्यासाठी प्रत्येक वाटसरुला बोटाला धरून आग्रह करत घेऊन जाणारा शिराजभैय्या कायम सदैव स्मरनात राहिल. मराठा क्रांति मोर्चा,मल्हार मोर्चात पाणी, बिस्किट घेऊन वाटप करणारे शिराजभैय्या आम्हाला सोडून गेलात. पुकळेवाडी गावात लग्न समारंभास, अनेक कार्यक्रमास हातात कॅमेरा घेऊन येणारे शिराजभैय्या आता पुन्हा पुकलेवाडीत दिसणार नाहीत, या जानिवेणे कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावांजली
💐💐💐💐💐💐💐💐💐
- आबासो पुकळे
Friday, March 20, 2020
वडुजच्या पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले
शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले
मुंबई लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील चैन घेऊन धावत्या ट्रेनमधून उडी मारून पलायन करणाऱ्या एका चोरट्यास पोलीस कर्मचारी राहुल जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरट्यास पकडले. पोलीस कर्मचारी श्री. जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील वडूज येथील रहिवासी असून त्यांनी दाखविलेल्या धाडशीपणाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
वडाळा येथील रुपाली मळेकर या मस्जिदबंदर येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील काम संपल्यानंतर त्या तेथून वडाळा याठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मध्ये चढल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या काही महिला मैत्रिणीदेखील होत्या. त्या डाऊन वाशी लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होत्या. ट्रेन सुरू होताच विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने रुपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून चालत्या ट्रेनमधून फलाटावर उडी मारली. त्यावेळी त्या ट्रेनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांनी व फलाटावरील इतर महिलांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. मात्र ट्रेनचा वेग वाढल्याने रुपाली यांना त्यामधून उतरता आले नाही. नंतर ती ट्रेन पुढेशिवडी स्टेशन याठिकाणी आल्यानंतर रुपाली व त्यांच्या सहकारी महिला मैत्रिणींनी स्टेशनवर गणवेशात असलेल्या पोलिसांना घडलेला चोरीचा प्रकार सांगितला.
पोलिसांनी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी आम्ही याठिकाणी एका इसमास पकडले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना देत रुपाली यांना वडाळा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. ज्या लोकल ट्रेनमधून रुपाली या प्रवास करीत होत्या. त्याच लोकल मध्ये वडूज येथील रहिवाशी असलेले व सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले राहुल संजय जाधव प्रवास करीत होते. ज्यावेळी महिलांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला त्यावेळी राहुल यांनी धावत्या ट्रेन मधून उडी मारली होती. व त्याठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसांच्या मदतीने त्या चोरास पडकले होते.
पकडलेल्या व्यक्तीस रुपाली यांनी व त्यांच्या मैत्रिणींनी ओळखून यानेच चैन हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या इसमाची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दीड तोळे वजनाची सोन्याची चैन सापडली. राहुल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून व क्षणाचाही विलंब न लावता धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरास पकडल्याने रुपाली यांची चोरीस गेलेली सोन्याची चैन त्यांना परत मिळाली.
श्री. जाधव यांच्या धाडसामुळे मळेकर यांची सोन्याची चैन परत मिळाली. जाधव हे येथील रहिवासी असून ते सात वर्षांपासून मुंबईत पोलीस दलात सेवेत आहेत. ही घटना साेमवारी (ता.16) घडली हाेती. धाडसी स्वभावामुळे जाधव हे वडूज परिसरातील नागरिकांना माहिती आहेत. जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चोरास पकडल्याने त्यांच्या धाडसीपणाबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यात मुकेश मंजी वाघरी याच्याविरोधात रुपाली मळेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जाधव बंधूंचा धाडसी व प्रामाणिकपणा
राहुल हे मुंबई पोलीस दलात तर त्यांचे धाकटे बंधू अतुल जाधव रेल्वे पोलीस सेवेत नोकरीस आहेत. त्यांचे शिक्षण माध्यमिक शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले आहे. लहानपणापासून दोघेही धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. अतुल यांनीही गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे फलाटावर सापडलेल्या बॅगेतील 68 हजारांचा मुद्देमाल परत करून प्रामाणिकपणा दाखवला होता. जाधव बंधूंच्या या धाडसी व प्रामाणिकपणाचे नागरिकांतून कौतूक होत आहे.
वडाळा येथील रुपाली मळेकर या मस्जिदबंदर येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील काम संपल्यानंतर त्या तेथून वडाळा याठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मध्ये चढल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या काही महिला मैत्रिणीदेखील होत्या. त्या डाऊन वाशी लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होत्या. ट्रेन सुरू होताच विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने रुपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून चालत्या ट्रेनमधून फलाटावर उडी मारली. त्यावेळी त्या ट्रेनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांनी व फलाटावरील इतर महिलांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. मात्र ट्रेनचा वेग वाढल्याने रुपाली यांना त्यामधून उतरता आले नाही. नंतर ती ट्रेन पुढेशिवडी स्टेशन याठिकाणी आल्यानंतर रुपाली व त्यांच्या सहकारी महिला मैत्रिणींनी स्टेशनवर गणवेशात असलेल्या पोलिसांना घडलेला चोरीचा प्रकार सांगितला.
पोलिसांनी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी आम्ही याठिकाणी एका इसमास पकडले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना देत रुपाली यांना वडाळा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. ज्या लोकल ट्रेनमधून रुपाली या प्रवास करीत होत्या. त्याच लोकल मध्ये वडूज येथील रहिवाशी असलेले व सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले राहुल संजय जाधव प्रवास करीत होते. ज्यावेळी महिलांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला त्यावेळी राहुल यांनी धावत्या ट्रेन मधून उडी मारली होती. व त्याठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसांच्या मदतीने त्या चोरास पडकले होते.
पकडलेल्या व्यक्तीस रुपाली यांनी व त्यांच्या मैत्रिणींनी ओळखून यानेच चैन हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या इसमाची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दीड तोळे वजनाची सोन्याची चैन सापडली. राहुल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून व क्षणाचाही विलंब न लावता धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरास पकडल्याने रुपाली यांची चोरीस गेलेली सोन्याची चैन त्यांना परत मिळाली.
श्री. जाधव यांच्या धाडसामुळे मळेकर यांची सोन्याची चैन परत मिळाली. जाधव हे येथील रहिवासी असून ते सात वर्षांपासून मुंबईत पोलीस दलात सेवेत आहेत. ही घटना साेमवारी (ता.16) घडली हाेती. धाडसी स्वभावामुळे जाधव हे वडूज परिसरातील नागरिकांना माहिती आहेत. जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चोरास पकडल्याने त्यांच्या धाडसीपणाबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यात मुकेश मंजी वाघरी याच्याविरोधात रुपाली मळेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जाधव बंधूंचा धाडसी व प्रामाणिकपणा
राहुल हे मुंबई पोलीस दलात तर त्यांचे धाकटे बंधू अतुल जाधव रेल्वे पोलीस सेवेत नोकरीस आहेत. त्यांचे शिक्षण माध्यमिक शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले आहे. लहानपणापासून दोघेही धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. अतुल यांनीही गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे फलाटावर सापडलेल्या बॅगेतील 68 हजारांचा मुद्देमाल परत करून प्रामाणिकपणा दाखवला होता. जाधव बंधूंच्या या धाडसी व प्रामाणिकपणाचे नागरिकांतून कौतूक होत आहे.
Wednesday, March 11, 2020
आदरणीय गुरूवर्य उपप्राचार्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर
जिद्दीच्या पंखांना साहसाचे बळ देणारे : आदरणीय गुरूवर्य उपप्राचार्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर
आज ११ मार्च म्हणजे आम्हा विद्यार्थांचे आदरणीय गुरूवर्य, गणित विभागाचे गणित अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा वाढदिवस त्यानिमीत्ताने सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. ..!
भारत देशाच्या स्वातंत्र्य व स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक घडामोडींचे साक्षिदार असणारे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे' सांगली शहरातील 'विलिंग्डन काॅलेज' शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित महाविद्यालय म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीनुसार एम एस्सी गणित साठी विलिंग्डन काॅलेजात माझा प्रवेश निश्चित झाला आणि मी कधीही न पाहिलेल्या वा ऐकलेल्या विलिंग्डन काॅलेजबद्दल उत्सुकता लागून राहीली, मनामध्ये शंकाचे काहूर उठले. पण आज मात्र विलिंग्डन काॅलेज व काॅलेजात लोकप्रिय ठरलेल्या गणित विभागाने मनामध्ये कायमचे घर केले आहे कारण; मला तेथे भेटलेल्या गणित विभागाच्या गुरूजंनामुळेच.
विलिंग्डन काॅलेजातील खोली क्र.१ मध्ये एम.एस्सी चा वर्ग भरत असे. आम्ही विद्यार्थीही तसे काॅलेजमध्ये नवके असल्याने एकमेकांच्या अनोळखी होतो. कदाचित दुपारची वेळ असेल,प्रसन्न वाटणारे, भारदस्त आवाजाचे एक गुरूवर्य वर्गात आले आणि सर्वांशी आपुलकीने बोलता बोलता गंभिरपणाने 'अलज्ब्रिचा' अभ्यास करायला सांगत होते. ख-या अर्थाने तेथूनच आदरणीय गुरूवर्य प्रा.डाॅ.यु एच नाईक सर यांची पहिली ओळख झाली.
'मी देशाचा देश माझा, मी समाजाचा समाज माझा'- समाजामध्ये काही मोजकीच माणसे अशी असतात की, स्वतःच्या फायदा तोट्याचा विचार न करता देशाच्या प्रगतीसाठी अंखडपणे धडपडत असतात. डाॅ. नाईक सर त्यापैकी एक आहेत असे ठामपणे सांगावे लागेल. विलिंग्डन काॅलेज परिसरावर सरांचा जीव आहे, काॅलेज बद्दल प्रचंड आदराची भावना आहे. काॅलेजच्या उन्नतीसाठी सर नियमितपणे धडपडत असतात. विलिंग्डन काॅलेजच्या लौकीकात भर पडेल असे काहीना काहीतरी करण्यासाठी नवीन संकल्पना योजतात व त्या संकल्पना राबवतात. प्रा.डाॅ. यु एच नाईक सर विलिंग्डन काॅलेज माजी विद्यार्थी संघ 'विलिंग्डोनियन' चे विद्यमान सचिव आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी देश विदेशात विविध पदांवर कार्यरत आहेत.
गणित विभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय अनेकदा माझ्यासह अनेकांनी अनुभवलाय. सर नेहमी गणितातील नव-नवीन कल्पना विद्यार्थ्यांना सतत सांगत असतात. गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून काॅलेज जीवन समृद्ध करावे यासाठी नेहमी आवाहन करतात. विभागातील गुरूवर्य आणि विद्यार्थी यांचा संवाद सुलभ व्हावा यासाठी गणित विभागाचा दरवाजा आजी व माजी विद्यार्थ्यासाठी कायम खुला असेल असे सर ठासून सांगतात. इतकेच काय कुणालाही काही सुट्टीच्या दिवशी अथवा काॅलेज बंद असणा-या दिवशी अडचण आली तर विद्यार्थ्यांना सरळ घरी यावयास सर सांगतात. अभ्यासू विद्यार्थांची आठवण काढताना 'उदय महाजनी' नामक विद्यार्थी अभ्यासातील शंका घेऊन सरांच्या घरी पहाटे पाच वाजता पोहचायचा याबद्दल सर अभिमानाने सांगतात. गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर इतर कृतीकार्यक्रमात(Activities) सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण करावी अशी सर नेहमी अपेक्षा व्यक्त करतात. शैक्षणिक क्षेत्र असो वा अन्य कोणतेही क्षेत्र असो विद्यार्थ्यांनी कृतीशील बनावे नुसतेच पाट्या टाकण्याचे कार्य करू नये असे नेहमी सर सांगतात. विद्यार्थांना जगातातील चालू घडामोडी समजाव्यात यासाठी काॅलेजला येताना न चुकता घरातून एक मराठी व इंग्रजी दैनिक घेऊनच गणित विभागात सर पाऊल टाकतात.
वर्गातील तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थांना चहा घ्यायला चला असे निमंत्रणच सर वर्गात धाडतात. जर एखाद्या विद्यार्थाने चहाचे पैसे देऊ केले तर लगेच सर म्हणतात, तुम्ही कमवते झालात की मग डिपार्टमेंटला काहीतरी द्या, आता काही देऊ नका. विलिंग्डन काॅलेजमध्ये गणित विभाग सेट/नेटचा अभ्यास करणा-या आजी माजी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन केंद्र, अभ्यासकेंद्र व्हावे अशी इच्छा बाळगून सर आहेत. विद्यार्थ्यांनी येथील पुस्तकातील ज्ञानाचा खजिना अभ्यास करून लुटावा असे मार्गदर्शन करताना सर सांगतात. आपल्या देशात गणित विषयासाठी काम करणारी पुणेस्थित 'भास्कराचार्य प्रतिष्ठान' सारखी संस्था अभ्यास सहलींच्या निमीत्ताने सरांमुळेच मी पाहू शकलो याचे मनोमन समाधान आहे. अनपड कुटुंबात वाढलेल्या माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यांला सरांनी काॅलेज जीवनात टाय डे, ट्रॅडिशनल डे, विद्यापीठातील सेमीनारमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन यामुळे आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा खूपच ऋणी आहे.
सर निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण जीवनातील अनेक अनुभवाचे भांडार आहे. काॅलेजच्या आवारात असणारे मोहाच झाड असो की काॅलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारे गेजग्याचे झाड असो. सरांना वृक्षांबद्दल अफाट ज्ञान आहे. *सरांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ असून तितकाच आक्रमकही आहे. स्मित हास्य, प्रसन्न चेहरा हे भाव सरांकडे आहेत. मन मोठे करून अडल्या नडल्याला मदत करणारे, विद्यार्थ्याचे हित जपणारे डाॅ. नाईक सर गणित विभागासह काॅलेज मधील भक्कम आधारस्तंभ आहेत. विलिंग्डन काॅलेजमध्ये प्राध्यापक पेशा सांभाळत सरांनी सार्वजनिक स्वच्छता, वक्तशिरपणा, त्याग,सेवा या सारख्या राष्ट्रीय मूल्यांची जोपासणा करत स्वतःप्रती अंगी गुण बिंबविले आहेत याची प्रचिती माझ्यासह अनेकांच्या निदर्शनास ठायी ठायी येते. एखादी व्यक्ती काहीतरी करण्यासाठी कुठल्याका का क्षेत्रात असेना, पण त्यासाठी धडपडत असताना त्याला मदतीसह काहीतरी करण्यासाठी धडपडणा-या व्यक्तीच्या पंखांना बळ देण्याचा प्रेरणादायी गुण आदरणीय श्री. नाईक सर यांच्याकडे आहे. राष्ट्रप्रेमी, विद्यार्थीप्रिय, आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांना धनसंपदा, उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे उर्वरित आयुष्य चैतन्याचे जावो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा देतो.*
-✍आबासो पुकळे, मुंबई
आज ११ मार्च म्हणजे आम्हा विद्यार्थांचे आदरणीय गुरूवर्य, गणित विभागाचे गणित अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा वाढदिवस त्यानिमीत्ताने सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. ..!
भारत देशाच्या स्वातंत्र्य व स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक घडामोडींचे साक्षिदार असणारे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे' सांगली शहरातील 'विलिंग्डन काॅलेज' शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित महाविद्यालय म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीनुसार एम एस्सी गणित साठी विलिंग्डन काॅलेजात माझा प्रवेश निश्चित झाला आणि मी कधीही न पाहिलेल्या वा ऐकलेल्या विलिंग्डन काॅलेजबद्दल उत्सुकता लागून राहीली, मनामध्ये शंकाचे काहूर उठले. पण आज मात्र विलिंग्डन काॅलेज व काॅलेजात लोकप्रिय ठरलेल्या गणित विभागाने मनामध्ये कायमचे घर केले आहे कारण; मला तेथे भेटलेल्या गणित विभागाच्या गुरूजंनामुळेच.
विलिंग्डन काॅलेजातील खोली क्र.१ मध्ये एम.एस्सी चा वर्ग भरत असे. आम्ही विद्यार्थीही तसे काॅलेजमध्ये नवके असल्याने एकमेकांच्या अनोळखी होतो. कदाचित दुपारची वेळ असेल,प्रसन्न वाटणारे, भारदस्त आवाजाचे एक गुरूवर्य वर्गात आले आणि सर्वांशी आपुलकीने बोलता बोलता गंभिरपणाने 'अलज्ब्रिचा' अभ्यास करायला सांगत होते. ख-या अर्थाने तेथूनच आदरणीय गुरूवर्य प्रा.डाॅ.यु एच नाईक सर यांची पहिली ओळख झाली.
'मी देशाचा देश माझा, मी समाजाचा समाज माझा'- समाजामध्ये काही मोजकीच माणसे अशी असतात की, स्वतःच्या फायदा तोट्याचा विचार न करता देशाच्या प्रगतीसाठी अंखडपणे धडपडत असतात. डाॅ. नाईक सर त्यापैकी एक आहेत असे ठामपणे सांगावे लागेल. विलिंग्डन काॅलेज परिसरावर सरांचा जीव आहे, काॅलेज बद्दल प्रचंड आदराची भावना आहे. काॅलेजच्या उन्नतीसाठी सर नियमितपणे धडपडत असतात. विलिंग्डन काॅलेजच्या लौकीकात भर पडेल असे काहीना काहीतरी करण्यासाठी नवीन संकल्पना योजतात व त्या संकल्पना राबवतात. प्रा.डाॅ. यु एच नाईक सर विलिंग्डन काॅलेज माजी विद्यार्थी संघ 'विलिंग्डोनियन' चे विद्यमान सचिव आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी देश विदेशात विविध पदांवर कार्यरत आहेत.
गणित विभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय अनेकदा माझ्यासह अनेकांनी अनुभवलाय. सर नेहमी गणितातील नव-नवीन कल्पना विद्यार्थ्यांना सतत सांगत असतात. गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून काॅलेज जीवन समृद्ध करावे यासाठी नेहमी आवाहन करतात. विभागातील गुरूवर्य आणि विद्यार्थी यांचा संवाद सुलभ व्हावा यासाठी गणित विभागाचा दरवाजा आजी व माजी विद्यार्थ्यासाठी कायम खुला असेल असे सर ठासून सांगतात. इतकेच काय कुणालाही काही सुट्टीच्या दिवशी अथवा काॅलेज बंद असणा-या दिवशी अडचण आली तर विद्यार्थ्यांना सरळ घरी यावयास सर सांगतात. अभ्यासू विद्यार्थांची आठवण काढताना 'उदय महाजनी' नामक विद्यार्थी अभ्यासातील शंका घेऊन सरांच्या घरी पहाटे पाच वाजता पोहचायचा याबद्दल सर अभिमानाने सांगतात. गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर इतर कृतीकार्यक्रमात(Activities) सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण करावी अशी सर नेहमी अपेक्षा व्यक्त करतात. शैक्षणिक क्षेत्र असो वा अन्य कोणतेही क्षेत्र असो विद्यार्थ्यांनी कृतीशील बनावे नुसतेच पाट्या टाकण्याचे कार्य करू नये असे नेहमी सर सांगतात. विद्यार्थांना जगातातील चालू घडामोडी समजाव्यात यासाठी काॅलेजला येताना न चुकता घरातून एक मराठी व इंग्रजी दैनिक घेऊनच गणित विभागात सर पाऊल टाकतात.
वर्गातील तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थांना चहा घ्यायला चला असे निमंत्रणच सर वर्गात धाडतात. जर एखाद्या विद्यार्थाने चहाचे पैसे देऊ केले तर लगेच सर म्हणतात, तुम्ही कमवते झालात की मग डिपार्टमेंटला काहीतरी द्या, आता काही देऊ नका. विलिंग्डन काॅलेजमध्ये गणित विभाग सेट/नेटचा अभ्यास करणा-या आजी माजी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन केंद्र, अभ्यासकेंद्र व्हावे अशी इच्छा बाळगून सर आहेत. विद्यार्थ्यांनी येथील पुस्तकातील ज्ञानाचा खजिना अभ्यास करून लुटावा असे मार्गदर्शन करताना सर सांगतात. आपल्या देशात गणित विषयासाठी काम करणारी पुणेस्थित 'भास्कराचार्य प्रतिष्ठान' सारखी संस्था अभ्यास सहलींच्या निमीत्ताने सरांमुळेच मी पाहू शकलो याचे मनोमन समाधान आहे. अनपड कुटुंबात वाढलेल्या माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यांला सरांनी काॅलेज जीवनात टाय डे, ट्रॅडिशनल डे, विद्यापीठातील सेमीनारमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन यामुळे आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा खूपच ऋणी आहे.
सर निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण जीवनातील अनेक अनुभवाचे भांडार आहे. काॅलेजच्या आवारात असणारे मोहाच झाड असो की काॅलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारे गेजग्याचे झाड असो. सरांना वृक्षांबद्दल अफाट ज्ञान आहे. *सरांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ असून तितकाच आक्रमकही आहे. स्मित हास्य, प्रसन्न चेहरा हे भाव सरांकडे आहेत. मन मोठे करून अडल्या नडल्याला मदत करणारे, विद्यार्थ्याचे हित जपणारे डाॅ. नाईक सर गणित विभागासह काॅलेज मधील भक्कम आधारस्तंभ आहेत. विलिंग्डन काॅलेजमध्ये प्राध्यापक पेशा सांभाळत सरांनी सार्वजनिक स्वच्छता, वक्तशिरपणा, त्याग,सेवा या सारख्या राष्ट्रीय मूल्यांची जोपासणा करत स्वतःप्रती अंगी गुण बिंबविले आहेत याची प्रचिती माझ्यासह अनेकांच्या निदर्शनास ठायी ठायी येते. एखादी व्यक्ती काहीतरी करण्यासाठी कुठल्याका का क्षेत्रात असेना, पण त्यासाठी धडपडत असताना त्याला मदतीसह काहीतरी करण्यासाठी धडपडणा-या व्यक्तीच्या पंखांना बळ देण्याचा प्रेरणादायी गुण आदरणीय श्री. नाईक सर यांच्याकडे आहे. राष्ट्रप्रेमी, विद्यार्थीप्रिय, आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांना धनसंपदा, उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे उर्वरित आयुष्य चैतन्याचे जावो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा देतो.*
-✍आबासो पुकळे, मुंबई
Monday, March 9, 2020
जागतिक महिला दिन -२०२०
समतामूलक समाजाची निर्मिती करणारे राजे छत्रपती शिवरायाद्वारे स्वराज्य स्थापणाऱ्या राजमाता जिजाई, एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन भारताच्या विशाल प्रदेशावर २८ वर्षे आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पहिल्या महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याई होळकर, आधुनिक भारताच्या इतिहासात 'स्त्री-शिक्षणा'साठी आयुष्य वेचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शिक्षीका सवित्रीमाई फुले, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत, पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, एव्हरिस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बच्छेंद्री पाल, रमाई आंबेडकर, महाराणी ताराबाई तसेच कन्याकुमारीपासून कारगिलपर्यंत आणि पणजीपासून गुवाहाटी पर्यंत या भारत देशाच्या वैभवात अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्वच माता भगिनिंना जागतिक महिला दिनानिमित्त वंदन करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो व तुम्हालाही शुभेच्छ्या व्यक्त करतो.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दि. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले. आज विविध कार्यक्रमद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात महिला दिन साजरा होत आहे.
Sunday, March 1, 2020
S L Akkisagar Towards Delhi... From Mumbai
S L Akkisagar
Towards Delhi...
From Mumbai
For Kanak Jayanti Function dated 1st March 2020
मुंबई : राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे आज सकाळी ७: ०० वाजता मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकड़े रवाना झाले. दिल्लीत होत असलेल्या शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल आयोजित दंडनायक संत कनकदास जयंती कार्यक्रमास श्री. अक्किसागर उपस्थित राहतील. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या स्थापनावेळी (सन-२०१२) रासपचे नेतेव जाा एस. एल. अक्किसागर उपस्थितीत होते.
-------
सन -२०१२ यशवंत नायक अंकातून
*All India Shepherd Federation* formed in Delhi on 19th May 2012.
The news was published in Yashwant Nayak Monthly Marathi in the month June 2012.
Editor of which is Mahadev Jankar and Executive Editor is Siddappa Akkisagar.
ऑल इंडिया शेफर्ड फेडरेशन की नई दिल्ली मे स्थापना!
"ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" formed in New Delhi!
New Delhi: It was resolved unanimously to Form "All India Shepherds Federation" in the meeting held at MP Auditorium, Teen Murty Road, New Delhi on 19/5/12. Chief Convener of the meeting, Mr. H Vishwanath (MP Mysore Karnataka), Mr. Siddaramiah (Leader of Opposition Party, Karnataka Assembly), Mr. Mahadevji Jankar (National President , RSP Maharashtra), Mr. H M. Revanna (Former Minister Karnataka) Venkatesh Murthy (Newly elected Mayor Bangalore Karnataka), Mr. S P Singh Baghel (MP Rajyasabha U.P.) ,Mr. Shaitansingh Pal (National President ABPB Mahasabha M.P.), Mr.Egga Malleshan ( President Andhra State Kuruma Association A.P.), Mr. Sagar Raika (AICC Secretary, Former MP Rajasthan), Mr. I G Sanadi (Former MP Dharawad Karanataka) Padam Bhushan Shyam Singh Shashi, (Former Director General, Information and broadcasting- GOI) , Dr. B K Ravi (Former Member Karnataka State BC Commission), Laxmanrao Chingle, Bandappa Kashempur MLA, K B Shantappa ( Working President secretary Karnataka Pradesh Kurbar Sangh) K Ramchandrappa ( Genaral secretary, Karnataka Pradesh Kurbar Sangh) , Mr. G.S.Pal (President , Sarvoday Kranti Party, Delhi) , Prof. Ram Shinde MLA (Maharashtra) Mr. Muthuswami (President Kurumban Sanaha Tamilnadu), Mr D. K Pal (Delhi), Mr Sitaram Pal (Hariyana), H Maheshappa, (Vice Chancello,r Vishwsshwaayya Technical university) Mr S L Akkisagar (President AI RBI OBC Employees’ Assn. Maharashtra) and 100 + shepherds from 10 states attended this Historical Meeting. In this Historical Meeting it is decided to have "SHEPHARDS" as a Single, Unique “Identity” as well as “National Identity” for 110 Million Community (11%) of India Bearing Different Names. After the meeting Mr Vishwanath along with other leaders faced the press conference. Mr. Jogin Trustee All India Kanak Gurupeeth Bagalkot Karnataka) Mr Ganesh pal ( Secretary Sarvoday Kranti Party Delhi) Mr. Kishor Lasure, Dr Ramesh Pal, Lalita Baghel, Rajendra Prasad, Vishal Kumar, Tejpal Baghel, D S Verma and many others were present in the meeting. The resolution to form "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" was proposed by Convener Mr. H Vishwanath, Mr Chingle tabled and Mr Akkisagar & Mr Lasure seconded. Most of the representatives attended, took active part in the meeting and put their views supporting the single main RESOLUTION.
ALL INDIA SHEPHERDS FEDERATION a coordinating UMBRELL BODY at National level -Vishwanath
Mr. H Vishwanath viewed and elaborated that, “presently we have number of Associations of Shepherd at State and National level. But we have no coordinating “UMBRELL BODY” at National level. Today we have unanimously resolved to form "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION”. This National level body will work independently for liaisoning between community associations, state associations, national associations and National & State Governments for the upliftment of Shepherd Community. "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" based at National Capital in New Delhi will be working as coordinator for all community organisations. It will be an advisory body and guiding force. Our federation will be focusing mainly on Educational Development, Economic Development, Socio-Political Development, International Development and Overall Development. Shepherds bearing different names in different states one of the single largest communities of India and is found throughout India. But Shepherds are deprived of Social, Economical and Political power. When asked by journalist what the demands of federation are, Mr Vishwanath replied, now we are in PRIMITIVE stage.
(Prepared by S L Akkisagar, Mumbai)
Dt. 21.05.2012
Towards Delhi...
From Mumbai
For Kanak Jayanti Function dated 1st March 2020
रासप राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर साहेब दिल्लीकड़े रवाना
मुंबई : राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे आज सकाळी ७: ०० वाजता मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकड़े रवाना झाले. दिल्लीत होत असलेल्या शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल आयोजित दंडनायक संत कनकदास जयंती कार्यक्रमास श्री. अक्किसागर उपस्थित राहतील. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या स्थापनावेळी (सन-२०१२) रासपचे नेतेव जाा एस. एल. अक्किसागर उपस्थितीत होते.
-------
सन -२०१२ यशवंत नायक अंकातून
*All India Shepherd Federation* formed in Delhi on 19th May 2012.
The news was published in Yashwant Nayak Monthly Marathi in the month June 2012.
Editor of which is Mahadev Jankar and Executive Editor is Siddappa Akkisagar.
ऑल इंडिया शेफर्ड फेडरेशन की नई दिल्ली मे स्थापना!
"ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" formed in New Delhi!
New Delhi: It was resolved unanimously to Form "All India Shepherds Federation" in the meeting held at MP Auditorium, Teen Murty Road, New Delhi on 19/5/12. Chief Convener of the meeting, Mr. H Vishwanath (MP Mysore Karnataka), Mr. Siddaramiah (Leader of Opposition Party, Karnataka Assembly), Mr. Mahadevji Jankar (National President , RSP Maharashtra), Mr. H M. Revanna (Former Minister Karnataka) Venkatesh Murthy (Newly elected Mayor Bangalore Karnataka), Mr. S P Singh Baghel (MP Rajyasabha U.P.) ,Mr. Shaitansingh Pal (National President ABPB Mahasabha M.P.), Mr.Egga Malleshan ( President Andhra State Kuruma Association A.P.), Mr. Sagar Raika (AICC Secretary, Former MP Rajasthan), Mr. I G Sanadi (Former MP Dharawad Karanataka) Padam Bhushan Shyam Singh Shashi, (Former Director General, Information and broadcasting- GOI) , Dr. B K Ravi (Former Member Karnataka State BC Commission), Laxmanrao Chingle, Bandappa Kashempur MLA, K B Shantappa ( Working President secretary Karnataka Pradesh Kurbar Sangh) K Ramchandrappa ( Genaral secretary, Karnataka Pradesh Kurbar Sangh) , Mr. G.S.Pal (President , Sarvoday Kranti Party, Delhi) , Prof. Ram Shinde MLA (Maharashtra) Mr. Muthuswami (President Kurumban Sanaha Tamilnadu), Mr D. K Pal (Delhi), Mr Sitaram Pal (Hariyana), H Maheshappa, (Vice Chancello,r Vishwsshwaayya Technical university) Mr S L Akkisagar (President AI RBI OBC Employees’ Assn. Maharashtra) and 100 + shepherds from 10 states attended this Historical Meeting. In this Historical Meeting it is decided to have "SHEPHARDS" as a Single, Unique “Identity” as well as “National Identity” for 110 Million Community (11%) of India Bearing Different Names. After the meeting Mr Vishwanath along with other leaders faced the press conference. Mr. Jogin Trustee All India Kanak Gurupeeth Bagalkot Karnataka) Mr Ganesh pal ( Secretary Sarvoday Kranti Party Delhi) Mr. Kishor Lasure, Dr Ramesh Pal, Lalita Baghel, Rajendra Prasad, Vishal Kumar, Tejpal Baghel, D S Verma and many others were present in the meeting. The resolution to form "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" was proposed by Convener Mr. H Vishwanath, Mr Chingle tabled and Mr Akkisagar & Mr Lasure seconded. Most of the representatives attended, took active part in the meeting and put their views supporting the single main RESOLUTION.
ALL INDIA SHEPHERDS FEDERATION a coordinating UMBRELL BODY at National level -Vishwanath
Mr. H Vishwanath viewed and elaborated that, “presently we have number of Associations of Shepherd at State and National level. But we have no coordinating “UMBRELL BODY” at National level. Today we have unanimously resolved to form "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION”. This National level body will work independently for liaisoning between community associations, state associations, national associations and National & State Governments for the upliftment of Shepherd Community. "ALL INDIA SHEPHERDS FEDERATION" based at National Capital in New Delhi will be working as coordinator for all community organisations. It will be an advisory body and guiding force. Our federation will be focusing mainly on Educational Development, Economic Development, Socio-Political Development, International Development and Overall Development. Shepherds bearing different names in different states one of the single largest communities of India and is found throughout India. But Shepherds are deprived of Social, Economical and Political power. When asked by journalist what the demands of federation are, Mr Vishwanath replied, now we are in PRIMITIVE stage.
(Prepared by S L Akkisagar, Mumbai)
Dt. 21.05.2012
Subscribe to:
Posts (Atom)
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...