ईशान्य भारतात उच्चशिक्षित लोक राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात
अकोला (२९/८/२४) : ईशान्य भारतातील विविध राज्यातील जनजाती समूह, उच्चशिक्षित तरुण प्राध्यापक वर्ग राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती ईशान्य भारत प्रभारी मनोज निगडकर यांनी अकोला येथे यशवंत नायकशी बोलताना दिली. पक्षाचे काम पाहूनच पदभार दिला जाणार आहे. वर्धापन दिन कार्यक्रमास ईशान्य भारतातील पदाधिकारी आले नसले तरी, २६ जानेवारी २०२५ रोजी नंदगड जिल्हा बेळगाव कर्नाटक येथील आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा राष्ट्रीय राज्याभिषेक कार्यक्रमास ईशान्य भारतातील विविध राज्याचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment