Friday, November 19, 2021

तीनों कृषी कानुन बिल वापस लेने पर लोकतंत्र की जीत हुई और अहंकार की हार : महेंद्र राठोड, युवा नेता रासप गुजरात

तीन कृषी कायदे बील मागे घेतल्याची घोषणा, लोकशाही जिंकली तर मोदी सरकारच्या अंहकराची हार : महेंद्र राठोड, युवा नेता गुजरात रासप


तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते श्री महेंद्र राठोड यांनी आणि आपली प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले हा लोकशाहीचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धैर्याचा विजय आहे. अशदूरदृष्टी पणा व मोदी सरकारचा अहंकार यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला हा देश कधी विसरणार नाही.
श्री राठोड पुढे म्हणाले आहेत, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्याला वंदन करतो कारण त्यांच्या बलिदानाचा हा विजय आहे.


 



No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025