Friday, November 19, 2021
तीनों कृषी कानुन बिल वापस लेने पर लोकतंत्र की जीत हुई और अहंकार की हार : महेंद्र राठोड, युवा नेता रासप गुजरात
तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते श्री महेंद्र राठोड यांनी आणि आपली प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले हा लोकशाहीचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धैर्याचा विजय आहे. अशदूरदृष्टी पणा व मोदी सरकारचा अहंकार यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला हा देश कधी विसरणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर! पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना प...
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदनशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना ...
-
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;* *स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - ग...
No comments:
Post a Comment