Friday, November 19, 2021
तीनों कृषी कानुन बिल वापस लेने पर लोकतंत्र की जीत हुई और अहंकार की हार : महेंद्र राठोड, युवा नेता रासप गुजरात
तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते श्री महेंद्र राठोड यांनी आणि आपली प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले हा लोकशाहीचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धैर्याचा विजय आहे. अशदूरदृष्टी पणा व मोदी सरकारचा अहंकार यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला हा देश कधी विसरणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी
स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...

-
राष्ट्रीय समाज पक्षाचा ऐतिहासिक टप्पा!, दिल्ली केंद्रीय कार्यालयाचा शुभारंभ दिल्ली (३०/५/२०२५) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय कार...
-
राष्ट्रीय समाज की आन-बान और शान मान्यवर दीनाभाना वाल्मीकि जी के जयंती पर कोटि-कोटि नमन। विडम्बना है कि मान्यवर कांशी राम जी के योगदान का गुण...
-
ॲड.अशोक सुरेश पुकळे यांचा सत्कार ॲड.अशोक सुरेश पुकळे रा. म्हसवड जिल्हा - सातारा यांनी B.sc LLB ही कायदा पदवी (एलएलबी) उत्तीर्ण झाल्याबदल त्...
No comments:
Post a Comment